भाजप नेते अरुण जेटली यांचा आरोप
कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्याकडून उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेसंदर्भातील निवडणूक आयोगाचे अधिकारच काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने चालवले असून मंत्रिगटाच्या आज होणार्या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करणार्या बातम्या काल पसरल्या.