अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 48 तासांच्या आत दोन्ही हल्लेखोरांच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. जी बिश्नोई टोळी सलमानला ठार...
मडगाव आणि पणजीत घडवले शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदारांसह नेते अन् कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार पल्लवी धेंपो आणि भाजपचे उत्तर गोवा...
कदंबचालकाचाही समावेश; वाहतूक पोलिसांची मोहीम
राज्यात मद्यप्राशन करुन वाहने चालवणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याच्या पार्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी काल विशेष मोहीम राबवली. यावेळी मद्यपान करून वाहन चालवल्या...
आजपासून दोन दिवस गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर कर्नाटक व महाराष्ट्रातील मराठवाडा भागात तयार झालेल्या चक्री आवर्तनामुळे गोव्यात...
ताळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आणखी पाच जणांनी काल उमेदवारी अर्ज काल दाखल केले. ताळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 16 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, गुरुवार दि....
जेसीनगर-फोंडा येथे काल संध्याकाळी मलनिस्सारण प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याचे काम सुरू असताना नझरुल हुसेन शेख (50, रा. चांदनगर-मुंब्रा, मुंबई) या कामगाराचा मृत्यू होण्याची घटना...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे (यूपीएससी) निकाल जाहीर झाले असून, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे...
एक कमांडरही ठार, पोलीस, बीएसएफ, सीआरपीएफची कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या आधी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये पोलीस, बीएसएफ व सीआरपीएफचे जवान आणि नक्षली यांच्यात काल चकमक झाली. या चकमकीत...
संस्कार रामायण
प्रा. रमेश सप्रे
एकदा तेजाचा, दिव्यत्वाचा प्रत्यय आला की तेथे महान व्यक्तींचीसुद्धा समर्पणशीलता, शरणांगत वृत्ती सहज दिसून येते. तेथे कोणाचाही स्वार्थ, अहंकार, स्पर्धा यांना...
प्रा. रमेश सप्रे
मिथिला नगरीत चारही राजपुत्रांचे विवाह झाल्यावर सारी मंडळी अयोध्येला परतली. येथे रामायणातील पहिले ‘बालकांड' संपते नि ‘अयोध्याकांड' सुरू होते. अयोध्येला सीता-राम आणि...
डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 48 तासांच्या आत दोन्ही हल्लेखोरांच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. जी बिश्नोई टोळी सलमानला ठार...