भविष्यात जगात पाण्यावरून युद्धे होतील, असे भाकीत एका पर्यावरणतज्ज्ञाने काही वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. खरोखरच पाणी ही किती जीवनावश्यक बाब आहे आणि पाण्याला जीवन...
>> विरियातो फर्नांडिस यांच्या विधानाचा खरपूस समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील...
राज्यातील काही भागांत बुधवार दि. 24 आणि गुरुवार दि. 25 एप्रिल रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील वातावरण...
कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मेपर्यंत वाढ केली आहे. याआधी केजरीवाल यांची कोठडी 1...
>> इंडिया आघाडीच्या नेत्यांचा भाजपवर आरोप
राज्यातील आरोग्य सेवा कोलमडल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे लोकांनी मतदान करण्यापूर्वी दोनदा...
काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोव्यासाठीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय राज्यघटनेचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप हा खोटा आहे, असे इंडिया आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या...
>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आश्वासन
>> सावर्डे येथे भाजपच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांची गर्दी
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या कार्यकाळात सावर्डे येथे अरुंद पूल बांधण्यात आला...
>> माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे आवाहन
>> केपे मतदारसंघात भाजपच्या प्रचार बैठका
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करून केपेसारख्या भागात विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी...
डॉ. मनाली महेश पवार
चाळीशी ओलांडली म्हणजे पीसीओडी/पीसीओएस, वजनवाढ, कंबरदुखी इत्यादींबरोबर अजून एक त्रास मुख्यत्वे करून स्त्रियांमध्ये उद्भवतो, तो म्हणजे, पायांवर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या...
शशांक मो. गुळगुळे
सर्व धोक्यांना विमा संरक्षण देणाऱ्या एकाच विमा योजनेद्वारे सर्व जनतेला विमा संरक्षणकक्षेत आणणे लवकर व्हायला हवे. मृत्यूनोंदणीशी लिंक करून ‘क्लेम सेटलमेंट' जलद...
योगसाधना ः 643, अंतरंगयोग- 229
डॉ. सीताकांत घाणेकर
आध्यात्मिक अभ्यास केला तर हेदेखील कळेल की आत्मा ही एक अद्भुत शक्ती आहे. सर्व शरीराचे व्यवहार ती चालवते....
डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
भविष्यात जगात पाण्यावरून युद्धे होतील, असे भाकीत एका पर्यावरणतज्ज्ञाने काही वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. खरोखरच पाणी ही किती जीवनावश्यक बाब आहे आणि पाण्याला जीवन...