Saturday, April 20, 2024
- Advertisement -

लेख

डॉ. वि. ल. धारूरकर व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...

TOP STORIES TODAY

STAY CONNECTED

14,834FansLike
6,183FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

OTHER STORIES IN THIS SECTION

या निकालातून काही शिकणार की नाही?

‘‘सत्ता कितीही अनिर्बंध असली तरी शेवटी तिचा वापर सफाजाच्या सेवेसाठी करायचा असतो, जनतेला धाकदपटशा दाखवण्यासाठी नाही हे या निकालाने दाखवून दिले आहे. कॉंग्रेससारख्या विरोधी...

अफगाणिस्तानमधील सत्ताबदल भारताला घातक

अफगाणिस्तानमध्ये सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या भारताच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहेत. काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तामध्ये सत्तांतर झाले. पूर्वीचे अध्यक्ष हमिद करझाई यांचा पराभव झाला...

पाणी वाचवणे ही काळाची गरज

- विवेक कुलकर्णी, फोंडा. वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांनी पंचमहाभूतांना देव मानले. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते. त्यांचे आपल्या जीवनावर असलेले उपकार आणि त्यांचे महत्त्व...

आता पैसे पाठवा ईमेलद्वारे!

कदाचित २०३० नंतर चलन वापरणे नव्या पिढीच्या अंगवळणीही पडणार नाही. येत्या दहा वर्षांत आपणा सर्वांच्या जीवनशैलीमध्ये विलक्षण बदल होणार आहेत. आज आपण अनेक प्रकारची...

मुफ्तींपासून भाजपने मुक्तीच घ्यावी

- शंभू भाऊ बांदेकर, साळगाव सध्या चालू असलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहांत देशद्रोह तसेच अनेक गुन्ह्यांप्रकरणी तुरुंगात असलेल्या मसरत आलम याची जम्मू-काश्मीर सरकारने सुटका केल्याप्रकरणी प्रचंड...

निवृत्ती वेतनधारकांसाठी योजना व उपक्रम

केंद्र सरकारच्या कर्मचारी, सार्वजनिक गार्‍हाणी व निवृत्ती वेतन या कामासाठी एक विशेष विभाग वर्ष १९८५ पासून कार्यरत आहे. केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्ती लाभासंबंधी धोरणे...

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी प्रदेशाध्यक्षांच्या शोधात

राज्यात सध्या कॉंग्रेसला अधिकाधिक वाईट दिवस येत आहेत. ज्या पद्धतीने पक्षाची यंत्रणा काम करीत आहे, ते पाहता पक्ष संघटना मजबूत होण्याची स्वप्नेच पक्षनेत्यांना पाहावी...

सीमासुरक्षेबाबत हवे गांभीर्य

भारत-बांगलादेश सीमेची पश्‍चिम बंगालमधील लांबी २२१६ किमी, आसाममधील लांबी २६३ किमी, मेघालयमधील लांबी ४४३ किमी त्रिपुरामधील लांबी ८५६ आणि मिझोराममधील लांबी ३१८ किमी आहे....
- Advertisement -

MOST READ