डॉ. वि. ल. धारूरकर
व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ
म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...
राज्यात सन २००७ ते २०१२ सालापर्यंत खाणक्षेत्रात बेकायदा व्यवसायाचे जे घोटाळे झाले, त्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने शहा आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाने चौकशी...
गेल्या काही वर्षांपासून आसाममध्ये प्रत्येक वर्षी २५० ते ३०० दहशतवादी हे मारले जातात. मध्यंतरी, आसाममध्ये एनडीएङ्गबीच्या (नॅशनल डेमोक्रॅटिक ङ्ग्रंट बोडोलँड) विरुद्ध ऍन्टी टेरेरिस्ट ऑपरेशन...
आजच्या धावपळीच्या जीवनात देखील काही बाबींचा सरासरी वेग मंदावणे आपण गृहित धरतो - अगदी रस्त्यावरील वाहतुकीपासून स्वतःच्या निरुत्साहापर्यंत! ‘अधूनमधून असे होतेच, काय करणार? सगळ्याच...
- शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गोव्यातील ७२ खाणींवरील बंदी उठवल्याची घोषणा दिल्लीहून केंद्रीय पर्यावरणफंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ही घोषणा...
- रिदम ठाकूर, वेळगे - पाळी
‘कोकणीत धार्मिक ग्रंथ हवेत’ असा एक विचार फेब्रुवारीच्या मध्यास केरळमध्ये झालेल्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनात आणि नंतर कोकणी लेखक...
- अनिल पै, मडगाव
भारतीय समाजधारणोन्मुख संन्यस्त वृत्तीची परंपरा चालू ठेवण्याचे व्रत घेऊन पीठस्थ होताच श्री विद्याधिराजतीर्थ स्वामीजींनी मठाचे कार्य अधिकाधिक गतिमान व जीवनाच्या बदलल्या...