चिंतामणी रा. केळकर
वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ
म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...
वाल्मिकी फालेरो
गोव्याच्या मुक्तीलढ्यातील ख्रिस्ती नेत्यांचे योगदान बऱ्याचदा दुर्लक्षित केले जाते. हिंदूंप्रमाणेच गोमंतकीय ख्रिस्ती समाजाच्या एका घटकाने भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि गोव्याच्या मुक्तीसाठी अथक...
- देवेश कडकडे
नेते कधी सांगून जात नाहीत की आपले नाव एखाद्या प्रकल्पाला द्या. हा केवळ त्यांच्या अनुयायांचा श्रद्धेचा भाग असतो आणि राजकीय पक्षाचे राजकारण...
- गुरुदास सावळ
दक्षिण गोव्यातील लोकसभा जागा जिंकण्यासाठी भाजप आपल्या धोरणात बदल करू शकतो. दिगंबर कामत यांच्यासारख्या मातब्बर, लोकप्रिय नेत्याच्या गळ्यात दक्षिण गोव्याच्या उमेदवारीची माळ...
- नरेंद्र मोदी(भारताचे पंतप्रधान)
जेव्हा भारत आज एक महत्त्वाची जबाबदारी घेणार आहे, त्यावेळी मी माझ्या मनाला विचारतो- आज जी-२० जिथे आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकेल...
- गुरुदास सावळ
मुुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेतली पाहिजे. ऍपवर आधारित टॅक्सीसेवा देणार्या लोकांना संपूर्ण संरक्षण...
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर
गेल्या काही वर्षांमध्ये जगभरामध्ये विशेषतः युरोपमध्ये प्रखर राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली आहे. आता पश्चिम युरोपमधला सर्वांत मोठा देश असणार्या इटलीमध्ये याचे...
- देवेश कडकडे
इंग्रजी लेखकांनी तर चुकीचा इतिहास लिहून महापुरुषांची बदनामी करण्याची एकही संधी सोडली नाही. हल्ली राजकारणी आपण इतिहास संशोधक असल्यासारखे या विषयी आपली...
- गुरुदास सावळ
राजकारणाचा अनुभव वेगळाच असतो. प्रतापसिंह राणे १९७२ मध्ये प्रथमच निवडून आले आणि पहिल्याच पदार्पणात मंत्री बनले. सगळी पदे त्यांनी उपभोगली. राणे यांच्यानंतर...