माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
रमेश सावईकर
माणूस म्हणून मानवतेला जन्मभर आपला प्रकृतिधर्म मानून जो सत्कार्य करतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो नि त्याचं जीवन त्याच्यासाठी नि समाजासाठी महत्त्वपूर्ण, अर्थपूर्ण...
अंजली आमोणकर
निसर्ग आपोआपच त्या-त्या ऋतुमानाप्रमाणे शरीराला पोषक अशा भाज्या-फळांची उत्पत्ती करत असतो. अर्थात हे उत्पादन विविध प्रदेशांमध्ये विविध तऱ्हांचे असते. आपण पावसाळ्यात गोमंतकात तयार...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
आपले घर सोडून शाळेसाठी येथे आल्यावर लहान मुलांना तुरुंग न वाटता ते आपले दुसरे मौजेचे घर वाटायला हवे. कारण शालेय शिक्षणाची...
क्षणचित्रं… प्राणचित्रं…
प्रा. रमेश सप्रे
काळाच्या ओघात विश्वातील, या जगतातील असंख्य कण एकत्र येऊन बनतात वस्तू, वास्तू, व्यक्ती, वनस्पती, सर्वकाही… याला जोड मिळते प्राणाची म्हणजेच चैतन्याची....
पौर्णिमा केरकर
गृहिणी ही जर घरची ‘गृहलक्ष्मी' असे मानले जाते तर मग लक्ष्मीचा पावलोपावली केला जाणारा अपमान हा कौटुंबिक तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकणारा ठरणार....
प्रा. रमेश सप्रे
सहभोजनातून समतेची नि समरसतेची भावना निर्माण करताना सर्वांचे पाट नि ताटं एकमेकांना जोडून साखळीसारखे मांडलेले असतात. यात उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे तथाकथित...
रमेश सावईकर
एका बाजूने दाह सहन न होऊन जीव मेटाकुटीला येतो, तर दुसऱ्या बाजूने पावसाळा सुरू होण्याआधी घरात लागणारी धान्ये, कडधान्ये व इतर पदार्थांचा ‘साठा'...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
जणू काही चिकित्सा विक्रीला ठेवल्याप्रमाणे तिचा लिलाव होत आहे. पुरस्कार आणि पारितोषिके देताना गुण आणि योग्यता न तपासता गोतावळा धुंडाळला जात...