30 C
Panjim

Covering Goa since 1970

Friday, March 29, 2024

कुटुंब

spot_img

MOST READ

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......

माझा गुरु माझी आई

- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...

जीवन सुंदर आहे!

- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...

OTHER STORIES IN THIS SECTION

ग्लोबलायन’ हा बॉक्स घालावा  फिक्सिंग…

-  प्रा. डॉ. जयप्रभू शामराव कांबळे  कबीर बसस्टॅण्डवर उतरला तेव्हा काळोख धरू लागला होता. काही मोजकीच माणसे गाडीतून उतरली आणि पसरली. त्याने सभोवताली कावळ्यागत नजर...

आमची संस्कृती… परदेशात?

अनुराधा गानू (आल्त सांताक्रूज-बांबोळी) आजच्या तरुण पिढीला अनेक सर्पांनी विळखा घातलाय.. त्यामुळे संस्कृतीच्या झाडाला लागलेल्या कीडीकडे तिचं लक्षच नाहीयेय, पण हे झाड समूळ नष्ट होण्याआधीच...

देवा! दे मज बाल्य फिरुनी

 प्राजक्ता प्र. गांवकर (नगरगांव, वाळपई) छानपैकी खेळणार्‍या मुलाला मुद्दामहून ओरडणारा असा कोणी आहे या जगात तर तो पापींच समजावा लागेल. लहान मुलांना इकडून तिकडे बागडताना,...

‘समुपदेशना’त दडलंय काय?…

 प्रा. प्रदीप मसुरकर (मुख्याध्यापक, गिरी सरकारी हायस्कूल) वेळेत मुलांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन न झाल्यास बर्‍याच वर्तनसमस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांचे अभ्यासावरचे लक्ष उडते. त्यांना...

निवृत्तीचा काळ सुखाचा…

माधुरी रं. शे. उसगावकर (फोंडा) जीवनात सर्वांनाच यशस्वी व्हावंसं वाटतं. यशासाठी त्यागाची आणि स्वयंशिस्तीची गरज असते. वेळीच आपल्यातील योग्यता, गुण व शक्ती ओळखता आली पाहिजे...

स्वतंत्र भारताचे आझाद साहेब!

 प्रा. नागेश सु. सरदेसाई. आज आपल्या देशातले वाढते साक्षरतेचे प्रमाण आणि देशात असलेले उच्च शिक्षणाचे मोठे जाळे यासाठी देश कलाम आझाद साहेबांचा सदासर्वकाळ ऋणी...

‘टाईम’चे गणित

 गौरी भालचंद्र सर्वांनाच विधात्याने सारखाच वेळ दिलेला आहे. सर्वांना एका दिवसात चोवीस तासच मिळतात, कुणालाही पंचवीस तास नाही मिळत. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो...

दोष कुणाचा?

 वृंदा मोये (संचालिका, आनंद निकेतन खोर्ली-म्हापसा) लग्न झाल्यानंतर निसर्गनियमाप्रमाणे मूल होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण त्या मुलाला सुशिक्षित करण्याबरोबरच सुसंस्कारित बनवणं हे पालकांचं आद्य कर्तव्य...

STAY CONNECTED

[td_block_social_counter facebook=”navprabha” twitter=”navprabha” youtube=”channel/UCDFOkbaN9IuV6tjO8Aqo1ww” manual_count_youtube=”8000″ style=”style6 td-social-boxed”]

FROM THE MAGAZINES