माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
सचिन मदगे
पोर्तुगिजांना नाईलाजाने आपल्या धर्माच्या आवडत्या धोरणास लगाम घालावा लागला. यासाठीचा पाया गोव्यात पहिल्यांदा घातला तो शिवाजी महाराजांनी. त्यासाठी गोव्याच्या भूमीत शिवरायांची शिवजयंती...
प्रा. रमेश सप्रे
जननी म्हणजे आपली जन्म देणारी आई आणि जन्मभूमी आपली मातृभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत. ‘जननी जन्मभूमी स्वर्ग से महान् हैं|’ या दोघांनाही...
प्रा. नागेश सु. सरदेसाई
यावर्षी २६ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधीमध्ये परीक्षा घेण्याचे शालांत मंडळाने नमूद केले आहे. त्यासाठी मुलांना तयारीची फार आवश्यकता...
नीला भोजराज
लोकविश्वास प्रतिष्ठानच्या विशेष मुलांच्या अभिनयातून साकार झालेले ‘गीतरामायण’ हे अनोखे महानाट्य दिग्दर्शित करण्यासाठी ज्या दिग्दर्शकाने आपल्या जिवाचे रान केले ते श्री. जयेंद्रनाथ...
प्रा. नागेश सु. सरदेसाई
ज्युनियर ग्रेड अधिकारी हा सरकारी प्रशासनातील एक महत्त्वाचा दुवा असतो. सर्वसामान्य नागरिक तसेच सरकार यांच्यामध्ये एक सुंदर बॉंडिंग घडवून आणणे...
अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
असंच असतं हे बालपण स्वच्छंद, मनमोकळं, सूर्यप्रकाशाइतकं लख्खं, निरागस. मनात कसली अढी नाही, राग नाही, स्पर्धा नाही. मत्सराचा तर लवलेशही नाही....
प्रज्वलिता गाडगीळ
लोणच्याची जागा आणखी कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. आंबट, तिखट, चमचमीत, कडू, तोंडाला पटकन् पाणी सुटेल असा पदार्थ म्हणजे लोणचं. आजारी माणसांना,...