माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
प्रदीप गो. मसुरकर (मुख्याध्यापक, स.प्रा.शा., गिरी-नामोशी)
काही जन्मजात क्षमता मुलांच्या अंगात असतात. पालकांचे निरीक्षण, शिक्षकांचे निरीक्षण व प्रोत्साहन असल्यास मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळून ती...
प्रज्वलिता गाडगीळ
तर आपण सर्वांनी कोरोनाविषयी जागृतता पाळू या. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या. पाणी स्वच्छ झालं, मोर मुक्तपणे रस्त्यावर आले, डॉलङ्गिन बाहेर...
गौरी भालचंद्र
कुटुंबातली नाती जपायची आणि स्वत:ला विश्रांती, आनंद मिळवायचा आहे यासाठी बर्याच वेळा पिकनिक्स, ट्रिप्सच्या निमित्ताने नात्यातला गोडवा जपायला मदत होत असते, असे...
माधुरी रं. शे. उसगावकर
मनातील नकारात्मक भावना दूर करून मनाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी ध्यानाची जोड द्यावी. ब्रह्मांडातील शक्तीबद्दल दृढ विश्वास बाळगा. हा विश्वास...
प्रा. रमेश सप्रे
यासाठी हवा वज्रसंकल्प... (करोना) विषाणूच्या कहरावर (श्रीराम) मात करण्यासाठी विष्णूचा गजर करण्याचा. श्रीरामचरित्राचं चिंतन आणि रामनामाचं स्मरण म्हणजे केवळ उच्चारण...
माधुरी रं. शे. उसगावकर
मनातील नकारात्मक भावना दूर करून मनाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी ध्यानाची जोड द्यावी. ब्रह्मांडातील शक्तीबद्दल दृढ विश्वास बाळगा. हा...