माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
प्रा. रमेश सप्रे
अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सर्वांनी संकल्प केला पाहिजे की क्षात्रतेज नि ब्राह्मतेज यांचा विकास आम्ही आमच्या जीवनकार्यात करु. ब्राह्मतेज म्हणजे अभ्यास, प्रयोग,...
गौरी भालचंद्र
रानावनात असलेली काटाकुट्यांनी वेढलेली वाट खरंच दिसताना काटेरी भासते पण त्या काट्यातून चालताना सभोवताली असलेलं निसर्गाचं देणं.. खूप सुख देऊन जातं.. ...
दत्ता भि. नाईक
सध्याच्या तरुण पिढीच्या आयुष्यभर स्मरणात राहील असा हा कालखंड आहे. ज्यांच्या नोकर्या होत्या त्यांच्या चालू राहणार आहेत. पगारी लोकांचे पगार...
प्रज्वलिता गाडगीळ
आम्ही घरी कोणतेही कार्य करतो... वाढदिवस, साखरपुडा, केळवण, मुंज, लग्न, पूजा, अगदी धुमधडाक्यात करतो, मिळवतो काय? आशीर्वाद? अन्नदानाचं पुण्य? मला वाटतं...
कु. समीक्षा नागेश शिरोडकर (मये- डिचोली)
शेवटी सांगते आम्ही जर घरी थांबलो, स्वतःबरोबर दुसर्यांचाही विचार केला तरच आम्ही आनंदाने, उत्साहाने जगू शकू व ...