31 C
Panjim

Covering Goa since 1970

Friday, April 26, 2024

कुटुंब

spot_img

MOST READ

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......

माझा गुरु माझी आई

- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...

जीवन सुंदर आहे!

- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...

OTHER STORIES IN THIS SECTION

शंखनाद

-  सौ. माधुरी रं. शे. उसगावकर खरोखर, काळाच्या वाहत्या प्रवाहात मी कौतुकाने आणलेल्या पुस्तकांकडे माझं दुर्लक्षच झालं, हे माझ्या ध्यानी आलंच नाही. कधीकाळी ध्यानात आलं...

भारतीय संस्कृतीची महती

- अनुराधा गानू (आल्त-सांताक्रुझ, बांबोळी) कोरोनाच्या संकटामुळे एक गोष्ट मात्र अभिमानास्पद घडते आहे... आपल्या भारतीय संस्कृतीकडे आपल्या देशातील लोकच नव्हे तर इतर देशवासीही आदराने बघू लागले...

कठीण समय येता …

-  कु. तेजा तुळशीदास परब (पालये, पेडणे- गोवा) जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळी ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी साक्षात परमेश्‍वर तुमची साथ देतो.. असे...

नवीन शैक्षणिक वर्ष चतुर्थीनंतर (?)

 प्रा. वल्लभ लक्ष्मण केळकर (म्हापसा) गोव्यात मनोहर पर्रीकरांची पहिली कारकीर्द सोडल्यास शिक्षण या विषयाकडे कायम दुर्लक्ष झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत पायाभूत व ऍकॅडमिक स्तरावर भरपूर...

नवी शिक्षण प्रणाली गरजेची

 प्रा. नागेश म. सरदेसाई शिक्षण प्रशासन, अध्यापन, पालक आणि समाज या सर्व घटकांनी एकत्र येऊन एक नवी योग्य शिक्षण प्रणाली तयार करणे आता महत्त्वाचे...

जीवनात ‘आपलं’ काय असतं?

 अनुराधा गानू (आल्त-सांताक्रुझ, बांबोळी) आपल्याजवळ असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्यातरी कुठे असतात? त्यात अनेक लोकांचा... अगदी किडे-मुंग्यांचासुद्धा वाटा असतोच. ते ते लोक येऊन आपापला वाटा घेऊन...

खरी परीक्षा लॉकडाऊन संपल्यावर…

 माधुरी रं. शे. उसगावकर (फोंडा) आता जर आपण बदललो तर नक्कीच लॉकडाऊननंतरच्या काळात सहीसलामत उत्तीर्ण होऊ व कोरोना विषाणूपासून भयमुक्त होऊ. भयमुक्त वातावरणात तणावरहित आयुष्याचा...

*एकवीस दिवसांचा चित्रकवितेचा प्रवास*

 योगेश प्रभुगावकर दुसर्‍या लॉकडाऊनच्या काळात सामाजिक माध्यमांवर अनेकजण एकमेकाला आव्हान करीत होते. दुसर्‍याला आव्हान देणं सोपं आहे, पण स्वतःच स्वतःला आव्हान देणारे नि ते...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES