माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
प्रा. रमेश सप्रे
मनाला स्नान नामाचं. चंद्रभागा शरीरासाठी, पण मनासाठी नामसंकीर्तन. पंढरी दिव्य नगरीच भासतेय श्रद्धेनं अनुभवली तर! किती मंदिरं, किती शिखरं, किती धर्मशाळा...
विठ्ठल पु. भगत
(बोर्डे- डिचोली)
बुधवार दि. १ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. गावकरी, भक्तजण व भाविक यांनी येऊन श्रीविठुमाऊलीचे दर्शन घ्यावे....
विद्या म्हाडगूत
(फोंडा)
१०वी, १२वीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. जे विद्यार्थी जेमतेम पास होतात किंवा ज्यांना शिक्षणात रुची नाही त्यांना आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट)...
प्रा. वल्लभ केळकर
अपवाद सोडल्यास सर्वच शिक्षक पोटार्थी नाहीत, आपल्या कर्तव्याशी ते प्रामाणिक आहेत, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी न घेतासुद्धा शिक्षक वर्ग घेत असतात,...
मांगिरीश पै रायकर
आज शेतकरी तसेच अल्पभूधारकांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे आणि ते कृषी शाळा व महाविद्यालयात प्रवेश करत आहेत. निश्चितच हे सकारात्मक आणि...
बबन भगत
गेल्या रविवारी म्हणजेच १४ जून रोजी जेव्हा सुशांतसिंह राजपूत या उमद्या अभिनेत्याने मुंबई येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली तेव्हा...
रश्मिता राजेंद्र सातोडकर,
(शिरोडवाडी-मुळगाव)
जीवन खूप सुंदर आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदला. दुःखाचे पहाड चढाल तर जीवनाचा खरा अर्थ कळेल. दुःखाला सावरता सावरता सुखाचा शोध घेऊन...