माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
सोमनाथ कोमरपंत
लोकमान्य टिळक आणि अन्य नेत्यांचे चरित्रविषयक लेखन समकालीनांनी भरपूर प्रमाणात केले आहे. निखळ मनाने आणि निःपक्षपाती दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्मांडणी व्हावी. अशी ग्रंथनिर्मिती...
माधुरी रं. शे. उसगावकर
प्राण पणाला लावून राष्ट्रसेवेची गुढी उभारताना लोकमान्य टिळकांनी आपला देह झिजविला. ना कुटुंबाची तमा ना राज्यकर्त्यांची भीती. लहान मुलांपासून वयोवृद्ध...
सौ. निलांगी औ. शिंदे
(धारगळ- पेडणे)
उसळत्या रक्तात मॉं ज्वालामुखीचा दाह दे,
वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असू दे |
अशा प्रकारचे राष्ट्रभक्तीचे असीधाराव्रत ज्यांनी घेतले,...
डॉ.अनुजा जोशी
सर्वत्र सर्वांचा मनसोक्त मुक्तसंचार सुरू असल्याने यापुढे रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल तसतशी सरकारी यंत्रणा पुरी पडणार नाही असेच यातून स्पष्ट दिसते आहे....
शंभू भाऊ बांदेकर
२०२५चा भारत कसा असेल याचे चित्र डॉ. कलाम यांच्यासमोर असे व यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू होते. कर्मयोग्यासारखे वावरलेले डॉ. अब्दुल...
चित्रा प्रकाश क्षीरसागर
(ताळगाव)
विष्णू वाघ यांचा २४ जुलै रोजी जन्मदिवस. त्यांनी आपल्या हयातीत मराठी कवितेचे विविध आयाम आपलेसे केले. त्यानिमित्त त्यांच्या काव्यफुलांची त्यांना स्मरणांजली.
मानवी...
पौर्णिमा केरकर
वनमहोत्सव ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कित्येक जण ही बांधीलकी आजही जतन करीत आहेत. वृक्षांचे जीवन म्हणजे एक आगळावेगळा सुगंध. त्याची मुळे...
प्रा. नागेश सु. सरदेसाई
आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकजूट होऊन या विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक...