माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
पल्लवी पांडे
कोरोनानंतर कदाचित आपल्याला बदललेल्या भारताचं चित्र बघायला मिळेल, जे रेखाटायला अर्थातच आपल्याला हातभार लावायचा आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण शेवटी बदलणं...
डॉ. राजेंद्र रा. साखरदांडे(साखळी)
…… हीच प्रगती सरकारला सत्तरीत आणायची का? शैक्षणिक प्रगती आयआयटी आल्याने होणार का? तिथे काम मिळेल पण क्लास-४ वाल्यांना प्रोफेसरचे काम...
नीता महाजन(जुने गोवे- खोर्ली)
जिजाऊने स्वतःच्या कल्पनेने शिवबाच्या मनात स्वराज्याचं बी रुजवलं. शिवबाला असामान्य असा राजा बनण्याचं प्रशिक्षण दिलं. या गोष्टीतून दिसून येतं की प्रत्येक...
वैद्य सुविनय दामले
आंघोळ करताना आपण आंघोळीचा पूर्ण आनंद घेतो का ?या निमित्ताने जरा वेगळेच चिंतन मनन.गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मी काय मिळवले, काय गमावले,...
कालिका बापट
मनसा क्रिएशन्स प्रस्तुत ‘जागर महाशक्तीचा’ हा नवरात्रोत्सवानिमित्त दहा दिवसांचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह विचार महोत्सव देश-विदेशातील साहित्यिक, कवी, कवयित्री, गायक कलाकारांनी उत्साहात साजरा केला....
प्रदीप गोविंद मसुरकर(मुख्याध्यापक)
प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते, डॉक्टर, इंजिनिअर, क्रीडापटू, शिक्षक, वैज्ञानिक होऊ शकतात...
सौ. प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव-वाळपई)
पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला तर पत्र म्हणजे जीव की प्राण असतो.आपला...