33 C
Panjim

Covering Goa since 1970

Tuesday, May 14, 2024

कुटुंब

spot_img

MOST READ

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......

माझा गुरु माझी आई

- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...

जीवन सुंदर आहे!

- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...

OTHER STORIES IN THIS SECTION

गोवामुक्ती पर्वाचे साठावे वर्ष

दत्ता भि. नाईक गोव्याच्या स्वातंत्र्याचा गोमंतकीयांच्या, भारतीयांच्या व स्वातंत्र्योत्सुक जागतिक प्रजेसाठी फार मोठा अर्थ आहे. १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज सेवादले सफेद निशाण फडकावून भारतीय...

गाथा गोवामुक्तिसंग्रामाची

विजयसिंह आजगावकर साडेचारशे वर्षांचा तो अत्याचार… जनता आशेचा किरण शोधत होती. लोहियांच्या रूपाने कणखर व्यक्ती आवाज पुकारण्यास सिद्ध होती.मडगावच्या सभेने प्रारंभ झाला… हळूहळू आवाज बुलंद...

सनईचे सूर झाले बेसूर …

मीरा निशीथ प्रभूवेर्लेकर अशा मिनी लग्नसमारंभामुळे सर्वांचा विरस झालेला असला तरी त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या इंटरनेटच्या जमान्यातल्या ‘गुगल मीट’ सिस्टममुळे घरबसल्या सर्वांना लग्नसमारंभ...

प्रतीक्षा नववर्षाच्या पहाटेची….

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर(फोंडा) लवकरच कोरोनाचे दुष्टचक्र संपेल, नव्हे आपण आपल्या जिद्दीने ते हद्दपार करणार आहोतच. पण तोपर्यंत नकारात्मकतेच्या जळमटात घुसमटत न राहता जीवनातील...

रंग देतात बळ जगण्याचे

गौरी भालचंद्र या जगात जेवढे रंग अस्तित्वात नाहीत तेवढे रंग आहेत माणसांचे आणि ते रंग बदलण्याचा वेग इतका आहे की काय सांगू… पण आपण मात्र...

ऋणानुबंधाच्या … पडल्या गाठी …

ज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर आपण कुठे होतो आणि कुठे येऊन पोहोचलो याचे त्याला आश्चर्यच वाटते. हे सगळे ऋणानुबंध होते. म्हणूनच इतक्या लोकांशी मी जोडला गेलो...

‘चला हसू येऊ द्या!’

जनार्दन वेर्लेकर कोरोनामुळे मनमुराद, दिलखुलास हसायचे प्रसंग दुर्मीळ होत आहेत. आमच्यापुरती तरी वर्धापनदिन समारंभामुळे ही कोंडी फुटली. तिचे प्रतिबिंब या कार्यक्रमात उमटले. आठ महिने कळ...

तिसरी घंटा कधी?

प्रवीण मराठे(नाट्य दिग्दर्शक, सत्तरी) गोव्याला रंगभूमीची खाण असं म्हटलं जातं.. इकडे राहणारी व्यक्ती आयुष्यात एकदातरी तोंडाला नाटकाच्या प्रयोगासाठी रंग फासते. पण आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES