30 C
Panjim

Covering Goa since 1970

Wednesday, April 24, 2024

कुटुंब

spot_img

MOST READ

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......

माझा गुरु माझी आई

- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...

जीवन सुंदर आहे!

- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...

OTHER STORIES IN THIS SECTION

निराधारांचे आश्रयस्थान ः मातृछाया

सुरेखा दीक्षित आज शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वा.तळावली, फोंडा येथे मातृछाया ट्रस्टच्या मातृछाया बालिका कल्याण आश्रमाचा शिलान्यास मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद...

मातृछाया : भारतीय संस्कार आणि आधुनिक विज्ञान

संगीता अभ्यंकर, फोंडा जीवशास्त्र शिक्षक, लेखक आणि निवेदक वेगवेगळ्या पालकांचा जनुकीय वारसा घेऊन आलेली मुले मातृछायातल्या संस्कारांच्या मुशीत घडतात आणि इथल्या संस्कारांची परंपरा त्यांच्या वर्तणुकीतून पुढे...

‘संक्रांत’ ः निसर्गाला दिलेली धन्यवादाची पावती

अंजली आमोणकर सण नसते तर नुसता व्यवहार झाला असता. गरिबांना जाणीवपूर्वक खायला मिळावे म्हणून एकमेकांना वाटून हा सण साजरा होतो. अशी ही बहुतेक वर्षी १४...

घुसमट

ज. अ. उर्फ शरदचंद्र रेडकर(सांताक्रूझ) अक्षयने दोन वर्षे जोरदार प्रयत्न केले. शिष्यवृत्ती मिळवली आणि लंडनच्या विद्यापीठात प्रवेश घेतला. पत्नीसह तो निघूनदेखील गेला. ना आपल्या पित्याची...

संकटाला संधी मानताना…

चंद्रिका चौहान कोरोनाच्या संकटकाळात शेतमालाचे नुकसान, हाताला काम नसणे आणि शहरातून गावी परतलेल्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न याचा ग्रामीण अर्थकारणावर मोठा परिणाम झाला. सारेच घरात बसून असणे,...

काय कमावले काय गमावले?

माधुरी रं. शे. उसगावकर जीवन हे सुंदर आहे. जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने घ्यावा. भूत आणि भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात काय घडतं याचा विचार करावा. कारण...

सुसंस्कारी पिढी घडवू या

ज. अ. रेडकरसांताक्रूज कोणत्या गोष्टीत आपले हित आणि कोणत्या गोष्टीत अहित आहे याची शिकवण मुलांना वेळोवेळी दिली तर भविष्यातील अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत....

आनंदी वृद्धत्व

वसंत सावईकर(ढवळीमळ- फोंडा) तसे पाहता आम्ही रोज थोडे थोडे मरतच असतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम’|...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES