माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
ज. अ. रेडकर.
मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती जेव्हा इहलोक सोडून जाते तेव्हा काळीज कुठेतरी...
श्रेया काळे(पर्वरी)
समस्या आहेत, आव्हानेही अनेक आहेत, पुढेही असतील पण विज्ञानाच्या आधारावर त्यावर मात करून आपले राष्ट्रवैभव टिकवू व वाढवू ही क्षमता आपल्यात नक्कीच आहे....
ज. अ. रेडकर(सांताक्रूझ)
संपतराव आणि शारदाबाई यांना कर्ते-सवरते दोन पुत्र असताना आयुष्याच्या संध्यासमयी दुर्दैवाचे असे कठोर आघात सहन करावे लागले. याचा परिणाम म्हणून संपतराव यांचे...
प्रा. रमेश सप्रे
त्यांना स्पष्ट दिसत होतं एक काळ असा उगवेल ज्यावेळी संपूर्ण सिंधू नदी- जिच्या काठावर आपली सिंधु संस्कृती बहरली ती सिंधु सरिता भारतातून...
पल्लवी दि. भांडणकर
प्रजेचा विश्वास जिंकून मावळ्यांना एकत्र आणणारे राजे आज आपल्या देशाला हवे आहेत. मग बाजीप्रभूसारखे सैनिक तयार व्हायला वेळ लागणार नाही. आज शिवजयंतीच्या...
ज. अ. रेडकर.सांताक्रूझ मुलाने मख्खपणे सगळे ऐकून घेतले पण त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही आणि तो माघारी बंगळूरूला निघून गेला. निदान.. बाबा तुम्ही असे...
प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव - वाळपई)
सून चांगली मिळाली. हसतमुख, सुस्वभावी, सुंदर. तिने या घरात येऊन सार्या घराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता नारायणाचा संघर्ष जवळजवळ...
सचिन मदगे
अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा संपूर्ण पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी एकाही दिवसाची विश्रांती घेतली नाही की विजयही साजरा केला नाही अन् त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात...