माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
प्राजक्ता प्र. गावकरनगरगाव-वाळपई
सर्व कामात काका पुढेच, मग ते काम गावातले असू दे किंवा घरातले! सदा हसतमुख. उदास असे ते क्वचितच असतात. माझ्या मनात नेहमी...
ज.अ.रेडकर(सांताक्रुझ)महाभारतातील कथा या केवळ विरंगुळा आणि मनोरंजनासाठी रचलेल्या नाहीत, तर थोर ऋषीमुनींच्या सततच्या अध्ययनातून, निरीक्षणातून, अनुभवातून आणि तर्कसंगत विचारातून निर्माण झाल्या आहेत, म्हणूनच आजही...
गौरी भालचंद्र
आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही की अगदी सहज राग येतो… अनेकदा कारण नसतानाही आपण रागाच्या भरात...
डॉ. सीताकांत घाणेकर
‘‘फक्त व्याधिमुक्त होणे म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक- मानसिक- सामाजिक- आध्यात्मिक स्तरांवर संपूर्णपणे स्वस्थ असणे म्हणजे आरोग्य.’’आपण योगसाधनेचे ध्येय जर आचरणात आणले...
ज. अ. रेडकर(सांताक्रूझ)
मला समवयस्क असणारा हा वसंतपुत्र यंदाच्या वसंतोत्सवाच्या प्रारंभदिनी स्वर्गवासी झाला. एक बहुआयामी, निगर्वी, अजातशत्रू असा एक मित्र मी गमावला. त्यांच्या सहवासातील अनेक...
पल्लवी दि. भांडणकर
आपल्या स्वार्थी जगात कमळासारखी माणसेही जन्मतात, जी स्वतःला या दलदलीत न गुंतवता अलिप्त ठेवतात. संत मीराबाईला विषप्रयोग करणारी स्वतःचीच माणसं होती ना?...
गोविंद काळे
देव मंदिरांची उभारणी सुरू केली की समोर नाट्यमंडप हा उभारलाच जातो. कारण देवाच्या दारात नाटक झालेच पाहिजे हा गोमंतकीयांनी घालून दिलेला दंडक आहे....