माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
- प्रा. रमेश पुरुषोत्तम सप्रे
शिवराय या आराध्य दैवतासारखेच आ. विजयराव देशमुख हे ‘श्रीमान योगी’. त्यांची श्रीमंती अर्थातच सर्जनशील विचारांची नि उन्मेषशालिनी प्रतिभेची. पण या...
- डॉ. पंकज अरविंद सायनेकर
नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे मानसिक स्थैर्य, भावनांवरील ताबा, हजरजबाबीपणा वगैरे अनेक फायदे होतात. मुख्य म्हणजे स्वतःमध्ये शिस्तता, शिस्तबद्धता येते. आणि ही...
- विद्या म्हाडगूत
गोवेकरांना गोवा खरंच सुखी- समाधानी पाहायचा असेल तर स्थानिक पक्षांशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय पक्षांचे तू-तू मै-मै हे कुठेतरी बंद व्हायला हवे. तरच...
सौ. प्राजक्ता प्र. गावकर,नगरगाव-वाळपई
राकेशने तिला फरफटत ओढत आणून अंगणात टाकले व तो घरात निघून गेला. जया अंगणात पडली होती. रात्रीच्या गार वार्याने तिला शुद्ध...
- निलांगी औ. शिंदे
प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने या देशाचे स्वातंत्र्य, स्वाभिमान, संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली, लोकशाही मूल्यांची जपणूक केली आणि आजमितीला देशाची,...
- अंजली आमोणकर
मकर संक्रांतीचा थेट संबंध शेतांमधून पिकलेल्या नव्या पिकांशी आहे. स्नान- दान व पतंग या तीन महत्त्वाच्या गोष्टींभोवती या सणाची गुंफण आहे. या...