माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
आपल्या मनासारखे होईपर्यंत संधिसाधू गप्प राहतात आणि संधी मिळताच अचानक तोंड उघडून तुला लाथेनेच उडवून देतात. म्हणूनच मन आपले दगडासारखे...
- गिरिजा मुरगोडी
निसर्गाच्या बदलत्या रूपाबरोबरच पुरुमेंताच्या फेस्ताचं वातावरण तयार होऊ लागलेलं आहे. गावोगावी या फेस्ताची गडबड सुरू झालेली आहे. आणि त्या ठिकाणी भेट देऊन...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
कोणत्याही संकेताविषयी विचार-मंथनाशिवाय स्पष्ट अभिप्राय देता येत नाही. देवळात जाऊन गर्भकुडीतील देवमूर्तीला आपण नमस्कार करतो, तसेच मन-मंदिरातील पवित्र संकेताला आपण...
- अश्वेता अशोक परब
नव्या आरत्यांना आकार देताना नेहमी मनात देवतेप्रती समर्पित भाव असावा, आरतीची संकल्पना स्पष्ट असावी, यास ओळींची अथवा शब्दांची बंधने असू नयेत...
- पौर्णिमा केरकर
स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मनाला समाधान देणारे काम केले तर त्यात आनंद असेल. त्यासाठी धडाडी, बुद्धिमत्ता, आवड आणि काम करण्याप्रतीची समर्पित भावना असणे...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
आवेश ही एक महाशक्ती आहे. जो-जो आवेशाला स्पर्श करतो त्याचा तत्काळ कायापालट होतो. आवेश आपल्याला स्वस्थ बसायला संधीच देत नाही....
- कात्यायनी घाटवळ
आत्महत्या करणारी व्यक्ती आत्महत्येस का प्रवृत्त होते? त्याच्यासंबंधी घडणार्या गोष्टींना विटून की समाजापासून मुक्ती मिळवायला? याचे उत्तर काहीही असले तरी आत्महत्या ही...