माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
- जनार्दन वेर्लेकर
डॉ. राम मनोहर लोहिया भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी शक्ती होती. गोव्याच्या रोमहर्षक स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचं योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्यसंग्रामाच्या धगधगीत यज्ञकुंडात आपले जीवन...
- ऍड. प्रा. अशोक कृ. मोये
तुरुंगातील एका लहानशा खोलीत पाच-सहा जणांना डांबून ठेवले जायचे. ठरल्या वेळीच पाणी, जेवण व आंघोळ करण्यासाठी बाहेर पाठवले जायचे....
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
चार दशकांहून अधिक काळ मडगावमध्ये सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठेने कार्य करणारे जनार्दन वेर्लेकर आज ११ जून रोजी वयाची...
- हीरा नारायण गावकर
आपल्या संस्कृतीची उगवत्या पिढीला जाण व्हावी आणि त्यांच्यातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गोवा मराठी अकादमी गोव्याच्या विविध भागांत समाजहिताचे उपक्रम...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
दूषणांनी आणि आरोपांनी हतबल, नाउमेद, निरुत्साही न होता त्याची शक्ती, हुरूप आणि उत्साह वाढत जायला हवा. ललित लेखनाचे उद्दिष्ट कल्पना-साहित्याने...
- डॉ. जयंती नायक
जग वेगाने बदलत आहे, जगापुढे खूप समस्या आहेत, खूप सामाजिक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यास स्त्री-पुरुष दोघांनीही हातात हात घालून वावरण्याची...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
समाजाच्या अभिरुचीला आरोग्यवर्धक वळण देणारी ‘मौज’ हवी. सभोवतालच्या सगळ्या समस्यांच्या यातना विसरून जीवनातील निर्मळ आनंद कसा लुटावा हे शिकवणार्या तंत्रांची...