माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
आजपर्यंत सागराचा अभ्यास व संशोधन शास्त्रज्ञ करत आले आहेत. सागराकडून मानव आजपर्यंत सगळ्या प्रकारचे फायदे घेतच आलेला आहे. सागर सहस्र...
- संजीव बालाजी कुंकळ्येकर
‘भारतीय किसान संघा’ने आपल्या काही प्रमुख मागण्यांसाठी दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर ‘किसान गर्जना रॅली’चे आयोजन...
- मीरा निशीथ प्रभुवेर्लेकर
गृहिणी आणि महागाई यांचं नातं त्यांच्या-त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर अवलंबून असतं. गृहिणींनी पोकळ बडेजावाचं प्रदर्शन न मांडता आपल्या ऐपतीनुसारच खर्च करून हात आखडता...
- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
संगीतामध्ये दिवसेंदिवस आज बदल होतच आहेत. नवनवीन वाद्ये जन्माला येतच आहेत. संगीताचे क्षेत्र माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी वावरत...
(॥ क्षणचित्रं… कणचित्रं…॥
- प्रा. रमेश सप्रे
अस्वच्छता, दारिद्य्र यांसारख्या नकारात्मक गोष्टींच्या अंधारावर मात करण्यासाठी लक्ष्मी हीच योग्य देवता आहे. तिच्या हातात कोणतंही आयुध नाही. पण...
(क्षणचित्रं… कणचित्रं…)- प्रा. रमेश सप्रे
भव्य शहरं, इमारती उभारण्यासाठी, स्वप्नं पाहण्यासाठी केवळ डोळ्यांचा चष्मा पुरत नाही तर ‘डोक्याचा (बुद्धीचा) चष्मा’ही बदलावा लागतो. स्वप्नं डोळ्यांनी पाहिली...
- रमेश सावईकर
साधक परिणामांच्या तुलनेत बाधक परिणामांचे प्रमाण अधिक आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना घडविणे आणि सुसंस्कृत व...
- पौर्णिमा केरकर
नाटक संपते… लोक पांगतात. दुकाने आवरून घेण्याची तयारी करतात. गजबजलेला परिसर शांत-शांत व्हायचा… आजच्या जत्रांमधून हीच नितळ शांतता, निखळ आनंदाची देवाण-घेवाण हरवलेली...