माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
डॉ. रामनाथ पंढरी गावडे
गोपाळ येताच पारूच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तिच्या चेहऱ्यावरचा असीम आनंद पाहून गोपाळही सुखावला. ती दोघं आनंदाच्या तुडुंब डोहात मनसोक्त नहाली…...
क्षणचित्रं… कणचित्रं…
प्रा. रमेश सप्रे
‘छत्र' या रूपात छत्री हे सत्तेचं, वैभवाचं प्रतीक आहे. राज्याभिषेकानंतर प्रभू श्रीराम ज्यावेळी सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावर प्रिय बंधू...
सुरेखा सुरेश गावस-देसाई
खरेतर वसंत बापट सरांचे व्यक्तिमत्त्व असे होते की त्यांचा कधी ना कोणाला धाक वाटला, ना कधी भीती वाटली. उलट आदर, आपलेपणाच जास्त...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
दुटप्पीपणा हा माणसाच्या प्रामाणिकपणाला सर्वप्रथम कात्री लावतो. प्रामाणिकपणा एकदा कापून फेकून दिला की शिल्लक राहतो तो खोटारडेपणा. सत्य बाजूला काढले म्हणजे...
(क्षणचित्रं… कणचित्रं…)
प्रा. रमेश सप्रे
आपल्या श्रमाचं सार्थक झालेलं पाहून आजी-आजोबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायचे. आणि आता तो ओलावाच सुकल्यामुळे साऱ्या जुन्या गोष्टी कालबाह्य झाल्यानं अडगळ म्हणून...
रामनाथ दा. कारे
शेवटच्या परीक्षेत बाबांचे म्हणजे दामोदर अच्युत कारे यांचे यश फार मोठे होते. त्यावेळच्या गोव्याच्या गव्हर्नरने बाबांना बक्षीस म्हणून एक फावरल्युबा मनगटी घड्याळ...
क्षणचित्रं… कणचित्रं…
प्रा. रमेश सप्रे
आजच्या सुरक्षित जीवनामुळे आणि आपल्या मालमत्तेच्या अतिरेकी मोहामुळे कुलूप-किल्ली हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिलाय. खरं तर आणखी एक...