प्राचार्य डॉ. भूषण भावे
डिजिटल संसाधने करोडो लोकांद्वारे बोलल्या जाणाऱ्या भाषा वगळता इतर भाषांमध्ये अनुपलब्ध आहेत किंवा जर असतील तर ती अपुरी आहेत. या भाषा...
रमेश सावईकर
माणसाने सरळ मार्गाने पुढे जाण्याचे सोडून दिले म्हणून स्थितीची ‘परिस्थिती' झाली. त्याला कारण माणूसच आहे. त्या परिस्थितीमुळे आज माणसांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली...
यशवंत (सुरेंद्र) शेट्ये
ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून गोवा आर्ट सर्कल आयोजित ‘ज्येष्ठांची धम्माल' हा गायन-वादन, भजन-कीर्तन, नृत्य-नाट्य, विनोद-नकला यांनी ओतप्रोत भरलेला सांस्कृतिक कार्यक्रम रविवार...
पौर्णिमा केरकर
सर्प सरपटतो ते वेगाचे प्रतीक. त्याची ती सळसळ निसर्ग आणि मानवाच्या नसानसांत भिनलेली आहे. लोकजीवन, निसर्ग आणि त्याला जोडून असलेली श्रद्धा यांचे प्रतीक...
माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
- रमेश सावईकर
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील...
रमेश सावईकर
आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा कालावधी ‘चातुर्मास' म्हणून संबोधला जातो. हे चार महिने देवभक्ती, धार्मिक विधी, अनुष्ठाने, व्रतवैकल्यांसाठी...
शरत्चंद्र देशप्रभू
आजच्या घडीला समाजातील साऱ्या घटकांनी आपले हितसंबंध, हेवेदावे सोडून एकत्र येऊन राहिलेला गोवा वाचवण्याचे निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक. कारण नवे जागतिकीकरणाचे, अर्थकारणाचे, तंत्रज्ञानाचे...
डॉ. मनाली महेश पवार
आध्यात्मिक प्रगती जर साधायची असेल तर त्यासाठी पतंजली ऋषींनी सांगितलेला ‘पातंजल' योग आचरणात आणण्याची गरज आहे. फक्त योगासनांनी नव्हे तर अभ्यास,...
डॉ. सीताकांत घाणेकर
आज 21 जून- जागतिक योगदिन. दरवर्षी एकत्रित राष्ट्रसंघ एक ध्येय देतो. परंतु विश्वामध्ये या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी गरज आहे शास्त्रशुद्ध तत्त्वज्ञानासहित योगसाधनेची. दरवर्षी...
पौर्णिमा केरकर
स्वाभिमान आणि वास्तव जीवन गहाण टाकून केलेल्या व्रताचे पुण्य कसे काय मिळणार? त्यापेक्षा सत्यवानांसाठी सावित्रींनी आणि सावित्रींसाठी सत्यवानांनी वटवृक्षाला फेरे मारावेत. कुटुंबाला सुदृढ...
अमिता बाबाजी सावंत
अहिल्याबाई होळकर ह्या एक महान राज्यकर्त्या, सामाजिक सुधारक होत्या. त्यांनी शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित केले. अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळांची...
रमेश सावईकर
संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी वैशाख वद्य दशमी तिथीला, गुरुवार दि. 22 मे रोजी साजरी झाली. यानिमित्त मुक्तानगर, जळगाव येथे भक्तगणांची अलौट गर्दी जमली. अशा...
शरत्चंद्र देशप्रभू
पहलगामनंतरचा संग्राम अन् पूर्वीचे संग्राम यांचा अभ्यास करताना नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा स्वतंत्रपणे, सर्वंकष अभ्यास व्हायला हवा. युद्धजन्य परिस्थितीत या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणात्मक निर्णय...