- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
फलोद्यान महामंडळाचा उपक्रम; पणजीत पहिले दालन
फलोद्यान महामंडळाच्या मुख्यालयात सवलतीच्या दरात ग्राहकांना पुष्पगुच्छ उपलब्ध करून देण्यासाठी एक खास दालन उघडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन...
चालू वर्षी आतापर्यंत गोवा विधानसभेचे फक्त सहा दिवसच अधिवेशन झालेले असून डिसेंबर महिन्यात किमान वीस दिवसांचे अधिवेशन घेण्याची आवश्यकता असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत...
राज्यात काल कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला असून त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या ६९८ झाली आहे. तसेच काल रविवारी नवीन कोरोनाबाधित ११२ रुग्ण सापडले आहेत....
मराठी रंगभूमीसह, आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (८३) यांचे काल रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी रात्री रवी पटवर्धन यांना श्वास...
राज्यातील बंद पडलेला संजीवनी साखर कारखाना पुढील वर्षापर्यंत सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास आपल्या...
राज्यातील बंद पडलेला संजीवनी साखर कारखाना पुढील वर्षापर्यंत सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास आपल्या...
गोव्याचा धार्मिक सलोखा तसेच पर्यावरणाचे जतन करणे महत्त्वाचे असून गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करून भाजपच्या राज्यात फूट पाडणार्या राजकारणाचा पराभव...
>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही
राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या सहा महिन्यांत सुरू होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र दरबारी जाऊन आवश्यक...