28.2 C
Panjim

Covering Goa since 1970

Thursday, April 25, 2024

बातम्या

spot_img

MOST READ

नाण्यांचा प्रवास…

- वरद सु. सबनीस मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...

पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार

- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ) सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...

पुष्पगुच्छ सवलतीच्या दरात

फलोद्यान महामंडळाचा उपक्रम; पणजीत पहिले दालन फलोद्यान महामंडळाच्या मुख्यालयात सवलतीच्या दरात ग्राहकांना पुष्पगुच्छ उपलब्ध करून देण्यासाठी एक खास दालन उघडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन...

अन्नदाती चूल

- संदीप मणेरीकर ग्रामीण भागात मग तो कोकण असो वा गोमंतक अथवा घाटमाथ्यावरचा कोणताही गाव, त्या गावात चूल नाही असा गाव शोधूनही सापडणार नाही, अशी...

OTHER STORIES IN THIS SECTION

कोरोनाचे नवीन ६० रुग्ण; मृत्यू नाही

राज्यात चोवीस तासांत एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. नवीन ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ४६९...

निर्मला सीतारमण आज संसदेत मांडणार अर्थसंकल्प

>> मध्यमवर्गीयांच्या मोठ्या अपेक्षा >> आरोग्यसेवेवर भर देण्याची शक्यता आज सोमवार दि. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत....

प्रजासत्ताकदिनी तिरंग्याच्या अपमानाने देश दुःखी ः मोदी

>> पंतप्रधानांचे ‘मन की बात’मध्ये खंत दिल्लीत प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल...

इलाही जमादार यांचे निधन

आपल्या लेखणीनं मराठी गझलविश्व समृद्ध करणारे गझलकार इलाही जमादार (७५) यांचे काल निधन झाले. जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगाव येथे...

तृणमूलचे पाच नेते भाजपमध्ये

>> अमित शहांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसमधून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. काल रविवारी आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित...

अनंतनागमध्ये पोलिसांकडून सहा दहशतवाद्यांना अटक

अनंतनाग पोलिसांनी काल केलेल्या एका मोठ्या कारवाईत सहा दहशतवाद्यांना पकडले आहे. पोलिसांनी प्रथम लष्कर ए मुस्तफा या नव्या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली...

कोणतेच आंदोलन दडपता येत नाही ः सत्यपाल मलिक

शेतकरी आंदोलनावर सरकार आणि शेतकरी यांनी मिळून तोडगा काढावा. जगातील कोणतेही आंदोलन दडपून किंवा चिरडून शांत करता येत नाही असे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक...

२०२०मध्ये अमली पदार्थांची केवळ १४८ प्रकरणे

>> मागील तीन वर्षांत कमी संख्या, विधासभेत लेखी उत्तरात माहिती राज्यात मागील तीन वर्षांच्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये अमली पदार्थाच्या कमी प्रकरणाची नोंद झाली आहे....

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES