(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने...
डॉ. मनाली महेश पवार
मुलांमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमध्ये ‘कृमी- जंत होणे' ही एक महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळेच जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी व जंतांचा समूळ नाश व्हावा...
योगसाधना- 590, अंतरंगयोग- 175
डॉ. सीताकांत घाणेकर
अध्यात्मशास्त्राप्रमाणे जीवन प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे आहे, आणि म्हणून दर मानवाने आपल्या कर्मावर चिंतन केले पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण करून शक्यतो जास्तीत...
योगसाधना-589, अंतरंगयोग- 174
डॉ. सीताकांत घाणेकर
या सर्व संस्कारांत आत्म्याचे परमात्म्याकडून मिळालेले संस्कार सर्वांवर सारखेच आहेत. पण इतर संस्कारांचा त्यांवर परिणाम होऊन ती व्यक्ती सज्जन अथवा...
डॉ. मनाली महेश पवार
हा महिना तर सूर्य उपासनेसाठी खूप महत्त्वाचा सांगितला गेला आहे. सूर्याच्या कोवळ्या किरणांचा लाभ आपल्या जीवनात होण्यासाठी सूर्यनमस्कारासारखा दुसरा व्यायामप्रकार नाही....
योगसाधना- 587, अंतरंगयोग-172
डॉ. सीताकांत घाणेकर
या सर्व नकारात्मक गोष्टी बघितल्या की मन खंती होते. नैराश्य येते. त्यामुळे मानसिक व मनोदैहिक रोग बळावतात. अनेकजण व्यसनाधीन होतात....
योगसाधना- 586, अंतरंगयोग- 171
डॉ. सीताकांत घाणेकर
आज मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार. याचे सहकारी आहेत- पद, प्रतिष्ठा, पैसा… पण या सर्व गोष्टी शरीरासाठी आहेत,...
- डॉ. मनाली महेश पवार
‘धुंधुरमास’ हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागेपर्यंत तरी हे व्रत आचरावे. आरोग्यशास्त्र व धर्मशास्त्र...