(भाग - २)
- डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि...
- वैदू भरत नाईक (कोलगाव)
डोकेदुखी हा सार्वत्रिक आजार आहे. वेळीच नेमके कारण शोधून उपचार केले तर पुन्हा रोग होत नाही. डोकेदुखीची कारणे वेगळी असतात. पेनकिलर,...
- डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने...
योगसाधना - ५२७योगमार्ग - राजयोगअंतरंग योग - ११२
डॉ. सीताकांत घाणेकर
व्रतनिष्ठ जीवन जगून जीवनाला सुंदर आकार देता देता मी सतत जागृत राहिलो आणि सृष्टीचे सौंदर्य,...
वैद्य कांता जाधव भिंगारे
निसर्गाच्या जवळ जाणे, सजीव सृष्टीचे चक्र समजून घेणे, आपले मन, विचार आणि भावना यांना समजून घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी...
डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी)
वाताच्या कार्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी, ‘गुण’ समजण्याची आवश्यकता आहे. वाताचा प्रत्येक गुण प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रीतीने ‘हालचाल’ या कार्यास मदत करतो. चाळिशीनंतर...
डॉ. आरती दिनकरहोमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक पणजी
आजकाल तरुण मुलामुलींचीच नव्हे तर लहान मुलांचीही स्मरणशक्ती कमी झालेली आढळते. तरुण मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते कारण अतिमद्यपान,...
वैद्य कांता जाधव भिंगारे
तिखट, खारट, आंबट अशा चवीच्या पदार्थांचा अतिरेक म्हणजे राजस आहार होय. याने शरीराला नुकसान तर होतेच शिवाय मनात राग, द्वेष, लोभ...
डॉ. इमॅन्युएल ग्रेशियस(प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ)मडगाव प्रसूतीवेदनेचा काळ हा प्रदीर्घ आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा असतो. कधीकधी अगदी शेवटच्या क्षणी सगळ्या आशा सोडून द्याव्याशा वाटतात...
डॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी
आयुर्वेद शास्त्रानुसार जेवण बनवताना त्यावर वारा व सूर्याच्या प्रकाशाचा स्पर्श झाला पाहिजे. जास्तीत जास्त प्राणवायू आहारीय पदार्थांद्वारे आपल्या शरीरात जावा,...
डॉ. सीताकांत घाणेकर
ज्या मानवावर- सृष्टिकर्त्याच्या उत्कृष्ट कलाकृतीवर - विश्वास ठेवून त्याने विश्व त्याच्या स्वाधीन केले, त्या विश्वाचे त्याने नंदनवन करायचे सोडून नरक बनवले. निदान...