- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
- सुधाकर नाईक
कसोटी पदार्पणात तब्ब्ल पंधरा फलंदाजांनी तीन अंकी जादुई आकडा पार करण्याची मर्दुमकी गाजविली पण यातील सात भारतीय दिग्गजांना मात्र कसोटी पदार्पणातील शतकानंतर...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
मानवनिर्मित जगात कितीजण आले-गेले, त्यांची नावनिशाणी नाही राहिली. गगनाचा ओलावा, भूमीचे मार्दव आणि कोंभाची लवलव या त्रयीची एकात्मता अभंग राहिली. माती...
शशांक गुळगुळे
भारतात दरवर्षी कितीतरी व्यक्ती कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. कर्करोगाच्या उपचारासाठी येथे प्रचंड खर्च येतो व तो सर्वांनाच परवडत नाही. परिणामी, भविष्य आपल्याला जरी...
डॉ. जयंती नायक
एकदा कायतान एका कामानिमित्त मुंबईला गेला अन् कातारीनमांय तापानं आजारी पडली. तिच्या तिन्ही पोरांना आईच्या आजाराचं काही गांभीर्य नव्हतं. ते दिवसभर...
पौर्णिमा केरकर
आज थांबलेल्या जगाने आम्हाला आमच्या खर्याखुर्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे, तरीही आम्ही आमच्या विचार-वागणुकीत बदल करू इच्छित नाही. ही अशी वृत्ती...
प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
ही बँक दिवाळखोर बनली आहे. खातेदार, ठेवीदार, छोटे व्यापारी बँकेबाबतीत चिंतातूर आहेत. पगारदार, विविध संस्था, निवृृत्ती वेतनधारक यांचे पैसे बँकेत...