- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
शशांक मो. गुळगुळे
चीनची आर्थिक नाकेबंदी करायचा निर्णय झालाच तर सुरुवातीस थोडा त्रास होईल, पण आपली आर्थिक अवस्था कोलमडणार नाही. आपले वित्तीय धोरण तसे...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती निसर्गाकडूनच माणसाला लाभलेल्या आहेत. हे जैविक नाते अभेद्य आहे. त्यामुळे निसर्गाशी समतानता साधून सुष्ट प्रवृत्तींचे उन्नयन करणे आणि दुष्ट...
पौर्णिमा केरकर
मला तर पार नदीच्या काठावर स्थित असलेली ती वास्तू साहित्यिक-सांस्कृतिक स्पंदनांच्या अनुभूतीची संवेदना देते. पार नदी साक्षीला आहे तुमच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी......
मीना समुद्र
निसर्गाचे मानवीकरण आणि ते करताना मानवी भावनांचे आरोपण यामुळे ‘मेघदूत’ हे सौंदर्य, प्रासादिकता, उदारमनस्कता, कल्पकता, अति हळुवार संवेदनशीलता, जीवनसत्ये यांमुळे ‘अति हळुवारपण...
- दत्ताराम प्रभू-साळगावकर
...अशा गोष्टींच्या जोरावरच अजूनही गावात गावपण टिकून आहे; लाल मातीचा तो गुणच आहे. शहरी जीवनाच्या धकाधकीनं वैतागलेलं मन शांत व सुंदर गावात,...
- प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एक लाख कोटी रुपयांचे भांडवल पुरवले आहे. गोवा सरकारने भारत सरकारकडे १५० कोटी रुपये सहकारी...
- सुधाकर नाईक
कसोटी पदार्पणात तब्ब्ल पंधरा फलंदाजांनी तीन अंकी जादुई आकडा पार करण्याची मर्दुमकी गाजविली पण यातील सात भारतीय दिग्गजांना मात्र कसोटी पदार्पणातील शतकानंतर...