- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
- शशांक मो. गुळगुळे
प्रत्येक विमा कंपनीला ‘कोरोना कवच’ नावाची फक्त कोरोनाच्या आजारापासून संरक्षण देणारी पॉलिसी कार्यान्वित करण्याच्या सूचना नियंत्रक यंत्रणेने दिल्या असून, कोरोना कवच...
प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
केंद्र सरकारने नागरी व बहुराज्य सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणून अंकुश ठेवण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. केंद्र सरकारच्या या...
- सुधाकर नाईक
कसोटी पदार्पणात तब्ब्ल पंधरा फलंदाजांनी तीन अंकी जादुई आकडा पार करण्याची मर्दुमकी गाजविली पण यातील सात भारतीय दिग्गजांना मात्र कसोटी पदार्पणातील शतकानंतर...
दत्ता भि. नाईक
हॉंगकॉंगच्या स्वातंत्र्यासाठीही भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आज भारताला सर्व बाजूंनी वेढा घालू पाहणार्या चीनचे विभाजन झाले तर चीन शत्रूराष्ट्रांनी वेढला...
पौर्णिमा केरकर
आभाळ भरलेलेच राहिले. रिते होणार होणार म्हणून कितीतरी वेळ झाडांनी वाट पाहिली... तिन्हीसांज गडद होत गेली. वार्याची हलकी लहर घरभर कवठी चाफ्याचा...