- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
सौ. दीपा जयंत मिरिंगकर
श्रावणातील झिम्मा फुगडीत आपल्या माहेरचे वर्णन अगदी मनापासून केले जायचे. आणि नागपंचमीला, नाहीतर राखी बांधायला माहेरी जायला मिळणार हा आनंद...
डॉ. मधू घोडकीरेकर
(सहयोगी प्राध्यापक, न्याय वैद्यक विभाग, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी)
भरतीलाही एक मर्यादा असतेच. तिथे पोहोचली की ओहोटीला सुरुवात होते. या कोरोनाच्या लाटेलाही...
दत्ता भि. नाईक
सचिन पायलट यांनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यामुळे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाणार नाही असे सध्यातरी म्हटलेले आहे. ते...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
तिन्हीसांजेला गंगाकिनारी ‘गंगाआरती’ होते; नदीपात्रात ‘दीपदान’ केले जाते. ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. मनातील उदात्त भाव जागे होतात. पण या ‘आरती’त...
दत्ताराम प्रभू-साळगावकर
सर्वसाधारणपणे बोलणं किंवा सांगणं हे सरळ, स्वच्छ असावं. बोलण्याला अर्थ असतो, महत्त्व असतं व प्रसंगी पत्थ्यही असतं, नव्हे असावंच. शब्द उधळण्यासाठी नसतात.
बोलणं...
पौर्णिमा केरकर
‘ऑपरेशन विजय’ची असीम धैर्यगाथा ही तमाम भारतीय नागरिकांसाठी अभिमान- स्वाभिमानाची गोष्ट आहे. हा अभिमान कारगिलच्या भूमीत पाय ठेवताक्षणी शरीरातील नसनस रोमांचित करतो....
मीना समुद्र
शब्दातलं ‘जंतर-मंतर’ लक्षात आलं की लेखनातलं ‘तंतर’ (तंत्र) लक्षात आलंच म्हणून समजावं. सध्याच्या ‘मरगळलेल्या’ काळात आठवणींचा ‘तिळा उघडल्या’वर असे वरवर निरर्थक वाटणारे...
प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
या बँकांची स्वायत्तता आणि या बँकांशी सर्वसामान्य माणसाचे असलेले नाते पाहता या नव्या नियंत्रणाने धक्का पोचणार नाही याचीही काळजी शासनाने...