- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
डॉ. श्रीरंग व्यंकटेश जांभळे
हे तिन्ही कृषीविषयक कायदे ऐतिहासिक म्हणावे लागतील. देशभरातील शेतकरीवर्गाने याचे स्वागत केले आहे. परंतु आपल्या देशातील शेतकरीवर्गाच्या पिळवणुकीचा इतिहास पाहता व...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
रविकिरणमंडळातील प्रमुख कवी म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. साहित्यसाधनेपलीकडे अन्य प्रकारच्या जीवनात त्यांना गोडी वाटत नव्हती. बुलंद स्वरात त्यांनी राष्ट्रभक्तीचा अंतःस्वर जनमानसापर्यंत...
शशांक मो. गुळगुळे
ही सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेखाली (पीएमएवाय) दिली जाते. ही सबसिडी स्वतःचे कुठेही घर नसणार्यांना व आयुष्यात पहिल्यांदाच घर खरेदी करणार्यांना दिली जाते....
मीना समुद्र
आपली कविता हा श्री. भा. रा. तांबे यांनी जनताजनार्दनाला दाखवलेला नैवेद्य होय. ही श्रद्धाभक्तीची भावना आणि दुधाची वाटी आहे हे साधे सर्वसामान्यपण आपल्याला...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महानिर्वाणदिन. ते जाऊन चौसष्ट वर्षे लोटली. पण भारतीय समाजपुरुषाला मूलगामी, बुद्धिनिष्ठ, समग्रतेने आणि वृत्तिगांभीर्याने वैचारिक बैठक देणारे, त्याचप्रमाणे...
मीना समुद्र
गोल, टपोरे, तजेलदार कांतीचे आंबटतुरट चवीचे हे फळ म्हणजे अमृतफळच. कुठल्याही रोगाचा प्रतिकार करणारे आणि पचनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढवणारे हे आवळे म्हणजे रोगाविरुद्ध झुंज...
पौर्णिमा केरकर
आमटे परिवाराची नवी पिढी बदलत्या प्रवाहात समाजसेवेत नवं काहीतरी आणू पाहात आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसे जोडली जात आहेत. हे असं सारं सुरू असताना...