- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
राजेंद्र पां. केरकर कर्नाटकाकडे बेनिहल्ला, बेडधी त्याप्रमाणे काळीगंगा अशा अतिरिक्त पाण्याची उपलब्धता असलेल्या नद्या आहेत आणि त्या तुलनेत गोव्यासमोर म्हादईविना पेयजल आणि सिंचनासाठी अन्य...
दत्ता भि. नाईक
देशातील कोणताही प्रश्न असो त्यात मानवतावादाचा बुरखा पांघरलेले व पर्यावरणवादाचा झेंडा खांद्यावर घेतलेले कम्युनिस्ट विचारसरणीचे विविध गट यात उतरतात व स्वतःचा कार्यक्रम...
अंजली आमोणकर
डुप्लीकेट चावीने बाहेरचे दार उघडून सर्वजण आत यायला व अंधारातल्या चोरांनी व्हरांड्यात शिरायला एकच गाठ पडली. ‘‘अरे, दिवे कोणी घालवले…’’ म्हणत बाबांनी मेन्सचं...
प्रतिभा कारंजकर
पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे एक सुरक्षित राज्य मानले जाते. त्यामुळे देशी पर्यटकांचा गोव्याकडे कल जास्त आहे. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आणि आधुनिक सुखसोईंनी युक्त...
शशांक मो. गुळगुळे
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सरकारी बॉण्डस्मध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती, ती आता देण्यात येणार आहे. परिणामी किरकोळ गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आणखीन एक पर्याय उपलब्ध...
संग्राहक- राम देशपांडे
वि. स. खांडेकर यांना केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, सार्या भारतात ज्या-ज्या ठिकाणी मराठी भाषा बोलणारी मंडळी आहेत, त्यांची विविध विषयांवर पत्रे यायची. या...
अंजली आमोणकर
मुठीतल्या वाळूसारखी स्वप्नं पडतात, निसटतात, हरवतात, परत पडतात. स्वप्नांचंही एक वेगळंच जग असतं. पण त्यात कधी शिरायचं, त्यात किती रमायचं व त्यातून कधी...
बबन भगत
‘‘कोविडचे संकट असतानाही गोवा सरकारने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले यासाठी त्यांचे अभिनंदन करायला हवे. सरकारने चित्रपट रसिकांना या महोत्सवापासून तुटू दिले नाही....