- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
दत्ता भि. नाईक
‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा व अभ्यासाचा विषय होईल. ‘नावात काय आहे’...
शशांक मो. गुळगुळे
सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्याच चालत्या-बोलत्या व्यक्ती अचानक जाण्याचे अनुभव येत आहेत. अशा व्यक्तींच्या डोक्यावर जर कर्जे असतील किंवा क्रेडिट...
गिरिजा मुरगोडी
फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना परदेशी; पण माणूस आणि त्याच्या भावना, त्याचं...
दिलीप वसंत बेतकेकर
खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं; व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते. आपण सध्या शिकवण्यावर अधिक भर...
कालिदास बा. मराठे
‘ललित’ मासिक गेली चौपन्न वर्षे दर वर्षाच्या एप्रिल महिन्यात ‘चोखंदळ वाचक निवड’ प्रसिद्ध करत असते. या उपक्रमांतर्गत त्या-त्या वर्षी प्रसिद्ध होणार्या उत्तम...
दत्ता भि. नाईक
लक्षद्वीपमधील स्थानिक जनतेचे पर्यटनामुळे जीवन उद्ध्वस्त होईल, त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये समाप्त होतील यांसारखे आरोप करून या घटनाक्रमाला राष्ट्रीय संकटाचे रूप देण्याचे प्रयत्न...
शशांक मो. गुळगुळे
टीपीए यंत्रणा आलेल्या दाव्यांची छाननी करून दावा संमत किंवा असंमत करते. जर दावा असंमत झाला तर तसे दावा करणार्याला कळविले जाते. दावा...