- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
शशांक मो. गुळगुळे
या गुंतवणुकीत कायदेशीर तसेच व्यावहारिक अडचणीही येऊ शकतात. उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक व्हावी म्हणून सर्वसाधारण गुंतवणूकदारांनी ‘रीट'चा पर्याय स्वीकारावा. ‘रीट' म्हणजे काय?...
बबन भगत
गेल्या 20 वर्षांपासून राज्यात ‘इफ्फी'चे यशस्वीपणे आयोजन केले जात असून आता ‘इफ्फी'चा ग्राफ दरवर्षी वरच चढताना दिसत आहे. ब्रॅण्ड गोवा बनलेल्या ‘इफ्फी'ने आता...
शरत्चंद्र देशप्रभू
गोव्याचे नामवंत लेखक लक्ष्मण कृष्ण पित्रे आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त ‘नंदनवन' स्पाइस फार्म, कोडार रोड, ओपा, खांडेपार येथे दि....
चिंतामणी केळकर
तुलसी-विवाहासंदर्भात पाहता सांप्रत एकवाक्यता दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुलसी-विवाह साजरा होतो. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी-विवाह करता येतो. यासाठी...
धनंजय जोग
‘अपील', ‘अंमलबजावणी' किंवा ‘पुनःपरीक्षण' या तिन्ही प्रकारचे अर्ज आले नाहीत तर आयोगाला निवाड्याच्या पालनाविषयी काही कळायची सोय नाही. म्हणून सुनीता यांनीडिपॉझिट केलेले रु....
शशांक मो. गुळगुळे
शासनाने नोकरदारांच्या भविष्यासाठी ‘एनपीएस' योजना, तर ‘अटल पेन्शन योजना' ही कमी उत्पन्न गटातील लोक व असंघटित कामगारांसाठी अमलात आणलेली आहे. पेन्शन योजना...
डॉ. सोमनाथ कोमरपंत
भारतीय संस्कृती शतकानुशतके दीपोत्सवाच्या रूपाने या प्रकाशपूजनाचा संदेश देत आलेली आहे. संस्कृतीचा गाभा आपण समजून घेतला पाहिजे. नुसती बाह्यतः दीपांची आरास म्हणजे...
कर्नल (नि.) अनिल आठल्येे
ही लक्ष्मणरेखा एखाद्या देशाने पार केल्यास अन्य देश त्याचे अनुकरण करू शकतात. अशा परिस्थितीत जागतिक अराजकाची स्थिती निर्माण होऊन तिसरे महायुद्ध...