- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
मीना समुद्र
केळ हे झाड वर्षातून एकदाच येते, एकदाच फुलते, एकदाच फळते आणि मग निर्मोहीपणे, विरक्तपणे दुसर्या केळीच्या कोंबाला जागा देऊन स्वतः नष्ट होते. केळीच्या...
गजानन यशवंत देसाई
त्या विषमतेची मला घृणा वाटू लागली. त्यानंतर शंकर वर्षभर गाडीवर कामाला राहिला असेल. नंतर ती ‘भूमिका’ गाडी बंद झाली आणि शंकरही भेटेनासा...
दत्ता भि. नाईक
कर्नल त्रिपाठींच्या कुटुंबीयांची हत्या केल्यामुळे आता हा विषय सुरक्षादलांपुरता राहिलेला नाही. देशातील सर्वच्या सर्व कुटुंबवत्सल नागरिकांचा हा विषय बनलेला आहे. आता कठोर...
मीना समुद्र
पराकोटीचं कडक सोवळं जेव्हा समाजात पाळलं जातं तेव्हा मात्र समाजाचं आरोग्य सुधारत नाही तर ते अधिकाधिक बिघडत जातं हे आजपर्यंतच्या मानवइतिहासातून आपल्याला चांगलेच...
अ. जे. रेडकर
असे उत्तमोत्तम गुरुजन आयुष्यात भेटले म्हणूनच माझ्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुले शिकू शकली आणि आपले भवितव्य उज्ज्वल बनवू शकली. त्या सर्व गुरुजनांचे...
गजानन यशवंत देसाई
श्रीरामाच्या बोलण्यात मला यत्किंचितही अहंपणाची भावना दिसत नव्हती. तीन महिने तीन हजार किलोमीटरचा अतिशय खडतर पायी प्रवास करून आलेला हा माणूस सहज...