- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
- शशांक मो. गुळगुळे
येत्या काही वर्षांत ५ ते ६ प्रकारच्या इलेक्ट्रिक्स कारस् बाजारात येण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी ही कार घेण्यासाठी दोन ते तीन वर्षे...
निवृत्ती शिरोडकर
पेडणे तालुका हा मराठीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कोणतेही साहित्यसंमेलन पेडणे तालुक्यातील कोणत्याही भागात आयोजित केले तरी ते आतापर्यंत यशस्वीच झालेले आहे. कारण...
शशांक मो. गुळगुळे
ज्या पतपेढ्या आपल्या नावात ‘बँक’ असा शब्द वापरतात अशा पतपेढ्यांपासून सावध रहा, असा इशारा काही दिवसांपूर्वी भारतीय नागरिकांना देण्यात आला आहे. तसेच...
प्रमोद ठाकूर
गोवा विधानसभेची निवडणूक नवीन वर्षात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकीय नेते...
मीना समुद्र
केळ हे झाड वर्षातून एकदाच येते, एकदाच फुलते, एकदाच फळते आणि मग निर्मोहीपणे, विरक्तपणे दुसर्या केळीच्या कोंबाला जागा देऊन स्वतः नष्ट होते. केळीच्या...
गजानन यशवंत देसाई
त्या विषमतेची मला घृणा वाटू लागली. त्यानंतर शंकर वर्षभर गाडीवर कामाला राहिला असेल. नंतर ती ‘भूमिका’ गाडी बंद झाली आणि शंकरही भेटेनासा...