- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
- विघ्नेश शिरगुरकर
दहा ते सव्वादहा या दरम्यान संपूर्ण घर आम्हा सर्वांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त झालं. तो कडाकडा कोसळणारा शंभर वर्षे जुना डोलारा आमचं अंतःकरण पिळवटून...
- प्रमोद ठाकूर
या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांचीही कसोटी लागली. विरोधी पक्षांनी तीन वादग्रस्त प्रकल्प, झुवारी कंपनीचा जमीन घोटाळा, स्थानिकांना नोकर्या, कला अकादमीचे नूतनीकरण,...
- राजेंद्र पां. केरकर
जो मसुदा गोव्यातल्या पश्चिम घाट आणि परिसरातल्या पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्राला अधिसूचित करण्यासाठी पाठवण्यात आला आहे, त्याचा विवेकबुद्धीने ऊहापोह करण्याऐवजी त्याविषयी गैरसमज...
- मीना समुद्र
फुलांचं आयुष्य एका दिवसाचं असलं तरी काही फुले आठवणीत कायम दरवळत राहतात. झाडावेलींवर फुलणार्या फुलांनी सृष्टिसौंदर्य तर बहरतेच; पण पाहणार्याचे मनही उल्हसित,...
- दत्ता भि. नाईक
बेसुमार खर्चामुळे देश ऋणजालात कसा फसू शकतो याचे श्रीलंका हे एक उदाहरण आहे. देशाची अर्थव्यवस्था ताब्यात घेऊन त्याला आपल्या दावणीला बांधण्याचा...
- दत्ता भि. नाईक
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपा-शिवसेना यांची युती होती. परंतु निकालानंतर युतीतून बाहेर पडून, उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर...
- मीना समुद्र
थोरांच्या एका शब्दासाठी प्राण पणाला लावणारी माणसेही होऊन गेली; पण वंचना झालेल्या स्त्रीचा किंवा वारंवार फसवल्या गेलेल्या, अमानुष वागणुकीला बळी पडलेल्या एखाद्या...
- शंभू भाऊ बांदेकर
माझा ‘उन्नयन’ हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतरही माझ्या कविता लिहिण्यात, लेख लिहिण्यात खंड पडला नव्हता; पण सक्रिय राजकारणात असल्यामुळे लेखनाचे सातत्य...