- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
मीना समुद्र
बिरबलासारखी चतुरस्त्रता आणि हजरजबाबीपणा कालिदासाजवळही होती. राजेलोक भर दरबारी काही शंका, काही कूटप्रश्न उपस्थित करत. या मंडळींकडून त्यांना त्यांची उत्तरे अपेक्षित असत. राजा...
गिरिजा मुरगोडी
बाकीबाबांनी ललित, कथा, कादंबरी, अनुवाद, चरित्रलेखन असे विविध वाङ्मयप्रकार हाताळले. पण प्रामुख्याने कविता हीच त्यांना सतत साद घालत राहिली आणि कविता हीच त्यांची...
ज. अ. रेडकर
दुष्ट बुद्धीचे लोक या तंत्रज्ञानाचा गैरवापर सद्या करीत आहेत आणि आपल्या विरोधकांना बदनाम करीत आहेत. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या ज्ञानाचा...
शशांक मो. गुळगुळे
ज्या देशांनी आपल्या देशाबरोबर रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखविली आहे, त्या देशांबरोबर आपली आयात-निर्यात वाढेल. भविष्यात इतर देशसुद्धा हळूहळू भारताबरोबर रुपयांत व्यवहार...
लक्ष्मण कृष्ण पित्रे
पंढरीची सर्वात महत्त्वाची वारी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीची होय. आषाढीच्या वारीस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरीस येते. या वाऱ्यांना प्रत्येक वारकरी फडावर...
शशांक मो. गुळगुळे
जलमार्ग हा भारताचा एक खजिना आहे. आपल्या देशाला प्रचंड लांबीचा समुद्र लाभला असल्यामुळे समुद्री क्रूझ पर्यटन यशस्वी होऊ शकेलच; पण कित्येक नद्या...
मीना समुद्र
घरातल्या आणि टीव्हीवरच्या- दोन्ही कोळ्यांना लागू होणारी ही कविता. नवऱ्याबद्दलची बायकोची तक्रार असे मानवी भावभावनांचे आणि त्यातूनही मिसेस स्पायडरमॅनची तक्रार, चिंता, काळजी, वात्सल्य,...
संजीव कुंकळ्येकर
उसाखालील जमिनी जर चारा लागवडीखाली आल्या तर गोव्यातील पशुपालन आणि दूध उत्पादन क्षेत्रात मोठा फरक पडेल. हे आव्हान शेतकरी, पशुपालक, दूधसंघ व सरकार...