गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
आधुनिक भारताचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस'चा शुभारंभ उद्या समारंभपूर्वक होणार आहे. गोव्यासाठीची ही पहिली ‘वंदे भारत एक्स्प्रेस' मुंबई - मडगाव दरम्यान...
नव्या संसद भवनाच्या उभारणीमुळे चर्चेत आलेल्या लोकसभेच्या जागांच्या लोकसंख्याधारित नव्या संभाव्य ‘डीलिमिटेशन' म्हणजेच मतदारसंघ फेररचनेमुळे दक्षिणी राज्यांवर अन्याय होईल, अशी भावना भारत राष्ट्र समितीचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळास काल नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने या सरकारने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याची माहिती देशभरात पोहोचवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर...
‘उटा' संघटनेच्या बाळ्ळी येथील आंदोलनावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रतिकारात जिवंत जाळले गेलेले मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या मृत्यूस एक तप पूर्ण होत असताना...
देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यास आक्षेप घेत देशातील 19 विरोधी पक्षांनी त्या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला ही अतिशय दुर्दैवी...
राजधानी पणजीचे नरकपुरीत रूपांतर करून कामे अर्धवट स्थितीत सोडलेल्या स्मार्ट सिटी योजनेची सूत्रे आता स्वतः मुख्यमंत्र्यांना हाती घ्यावी लागलेली दिसतात. गेल्या काही दिवसांत त्यांनी...
दिल्लीतील नोकरशहांचे नियंत्रण दिल्लीच्या सरकारकडे बहाल करणारा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निवाडा निष्प्रभ करण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशावरून सध्या राजकीय रणकंदन माजले आहे. या अध्यादेशाद्वारे...
जी - 20 पर्यटन कार्यगटाची श्रीनगरमध्ये कालपासून सुरू झालेली तीन दिवशीय बैठक हे जम्मू काश्मीरच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने टाकलेले एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे....