गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...
बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...
गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...
कोरोनाचा कहर भारतात ओसरत असल्याचे आशादायक वातावरण जवळजवळ नऊ महिन्यांनंतर आता कुठे निर्माण झालेले असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या या विषाणूच्या नव्या व अधिक घातक रूपामुळे...
गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवाचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील वर्षारंभ सोहळा निराशाजनक होता. तयारीला मोजकेच दिवस मिळूनही लखलखाट आणि झगमगाट करण्यात आयोजक कमी पडले नाही हे खरे, परंतु...
गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. आजपासून सरकारी पातळीवरही हे वर्ष विविध कार्यक्रम - उपक्रमांनिशी साजरे केले जाणार आहे, परंतु या...
जिल्हा पंचायत निवडणुकीतील दारुण अपयशानंतर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून नुकताच राजीनामा दिला. एखाद्या निवडणुकीत अपयश पदरी पडताच त्याची जबाबदारी...
जेव्हा जेव्हा गुंतागुंतीचे पेचप्रसंग या देशामध्ये निर्माण होतात तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन स्वतःहून मध्यस्थीचा हात पुढे केल्याची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आहेत....
अमेरिकेत गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीतील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या ‘इलेक्टोरल कॉलेज’ ने अखेर ज्यो बायडन यांची त्या देशाचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी औपचारिक निवड केली. आता...
निरुत्साहाच्या वातावरणात झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये बहुसंख्य जागा जिंकून घेऊन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपले कार्य गोव्याच्या तळागाळापर्यंत कसे पोहोचले आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा...
गेले तब्बल अठरा दिवस दिल्लीच्या सीमांची घेराबंदी करून राहिलेल्या शेतकर्यांचे संपूर्ण समाधान करू शकेल आणि त्यांच्या आंदोलनाला संपुष्टात आणू शकेल असा तोडगा अद्याप निघू...