- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
- शशांक मो. गुळगुळे
घाईघाईत निवडलेला गुंतवणुकीचा पर्याय चुकीचाही ठरू शकतो. मार्चमध्ये एकदम मोठी रक्कम उभारणे अशक्यही होऊ शकते. त्यामुळे जानेवारीपासूनच योग्य नियोजन करून, योग्य...
- मीना समुद्र
या तारखेची सीमारेषा ओलांडतानाही काही नवेसे, हवेसे खुणावत असते आणि आशेच्या हिंदोळ्यावर पुन्हा आपण झुलत राहतो. नव्या वर्षासाठी कितीतरी संकल्प उरी बाळगलेले...
- दत्ता भि. नाईक
कोरिडोरचे बांधकाम ही काही साधी गोष्ट नव्हती. छोट्या-छोट्या देवळा-राऊळांनी व दुकानांच्या गर्दीने संपूर्ण परिसर व्यापलेला होता. या सर्वांना हटवण्याचे काम वाटते...
- शशांक गुळगुळे
फेब्रुवारीत केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. हे ‘बजेट’ कसे असावे? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या अर्थसंकल्पात काय...
- प्रमोद ठाकूर
राज्यातील घसरत चाललेल्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम आता मतदारांना करावे लागणार आहे. राजकीय नेत्यांच्या माकडउड्या बंद करण्याची गरज आहे. पक्षांतर बंदी...
- जनार्दन वेर्लेकर
माझ्या या लेखाची सुरुवात ‘परम पुरुष नारायण’ या बंदिशीच्या आठवाने सुरू झाली आहे. ही पारंपरिक बंदिश वझेबुवांना मिळाली ती साक्षात स्वामी विवेकानंद...
- शशांक मो. गुळगुळे
नवजात बालकाला जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. नवजात बालकांच्या उपचारपद्धतीवर फार मोठे शुल्क आकारले जाते. यासाठीच खास असलेली आरोग्य...
- मुलाखत ः अनिल पै
सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. कोकणी भाषेतील साहित्यिकाला मिळालेला हा दुसरा मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार...