- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
(प्राचार्य, श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, गणेशपुरी, म्हापसा)
विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे करता येईल आणि विद्यार्थ्यांना...
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर यांचे हे अमृतमहोत्सवी वर्ष. गेली सत्तावन्न वर्षे ना. धों. महानोर कवितेची साधना करीत...
- विष्णू सुर्या वाघ
(भाग- २)
लोकशाही तत्त्वप्रणाली स्वीकारलेला जगातील सर्वात मोठा देश म्हणजे आपला भारत. सव्वाशे कोटीच्या जवळ पोचणारी बलाढ्य लोकसंख्या, घटनेच्या एका छत्राखाली नांदणारे...
- गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य...
- प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी
फक्त वर्षाअखेर परीक्षेसाठी घोकणे, परीक्षेच्या दिवशी ओकणे व आयुष्यभरासाठी विसरणे याला ज्ञानप्राप्ती म्हणत नाहीत. आपली शिक्षणपद्धती परीक्षाधिष्ठित व्यवस्थेतून ज्ञानाधिष्ठित व्यवस्थेकडे...
- गजानन यशवंत देसाई
गजानन म्हणजे उत्साहाचा खळखळता झरा. त्याने साखळी परिसरातील संगीत, नाट्य, भजन आणि सांस्कृतिक जगतात आपला एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे. साखळीतील...
- ज. अ. रेडकर
कोकणातील आरवली या चिमुकल्या गावात एका छोट्याशा मंदिरातील सामान्य पुजार्याच्या पोटी जन्मलेला हा छोटा बाळ आज असामान्य होऊन कलाक्षेत्राचे आभाळ व्यापून...
- प्रमोद ठाकूर
गोवा मुक्तीला साठ वर्षे होऊन गेली तरी अजूनही राज्याच्या विविध भागांतील नागरिकांना भेडसावणार्या पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पोचलेल्या नाहीत. गेली कित्येक...
- आसावरी काकडे
गोमंत विद्या निकेतनतफेर्र् कविवर्य दामोदर अच्युत कारे ‘गोमंतदेवी’ पुरस्कारासाठी नुकतीच ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांनी निवड करण्यात आली. यानिमित्ताने मनोगत व्यक्त करताना...
- प्रमोद ठाकूर
गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालांबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे भाकीत करण्यात आले होते. प्रत्यक्षात...
- शशांक मो. गुळगुळे
चालू वर्षात प्राप्तिकर खात्याने नव्याने कार्यरत केलेल्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये प्रत्येक करदात्याला त्याच्या प्राप्तिकर खात्याला सादर करावयाच्या फॉर्ममधील बरीचशी माहिती प्राप्तिकर खात्याने...
- गजानन यशवंत देसाई
विषयाची असलेली जाण, वैचारिक समतोल, समाजमनाचा घेतलेला कानोसा आणि मुख्य म्हणजे लेखनात असलेला संयम या गुणसूत्रांमुळे ‘नवप्रभा’च्या अग्रलेखातून वाळवेसर गोमंतकीयांच्या मनातले...