Friday, April 26, 2024
- Advertisement -

लेख

डॉ. वि. ल. धारूरकर व्हिएतनामचे अध्यक्ष व्हो व्हॅन थुआंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राजीनामा दिला. कार्यकारी अध्यक्ष असलेल्या महिला नेत्याकडे व्हिएतनामच्या अध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार सोपविण्यात...
चिंतामणी रा. केळकर वास्तविक पंचांग म्हटल्यानंतर अमावस्येलाच अमावस्या आणि पौर्णिमेलाच पौर्णिमा येणार; त्यात काहीही फरक पडणार नाही. मात्र तिथी समाप्तीचा हा घोळ का पडतो हे...
गुरुदास सावळ म्हादई व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना काढताना व्यवस्थित काळजी घेतल्यास या प्रकल्पाच्या सीमेवर घरे असलेल्या लोकांना कोणतेही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. या...

TOP STORIES TODAY

STAY CONNECTED

14,834FansLike
6,183FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

OTHER STORIES IN THIS SECTION

आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी…

ऍड. प्रदीप उमप सध्या भारतात दरवर्षी सुमारे २.६ कोटी मुलांचा जन्म होतो. त्यांना आरोग्य आणि सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी राजकीय बांधीलकी, अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ...

जोती-सावित्री एक विचारधारा

देवेश कु. कडकडे (डिचोली) सावित्रीबाईंनी समाजाला दिलेले आचार, विचार, त्यांनी जपलेली संस्कृती, संस्कार, माणुसकी आत्मसात करणे हे आजच्या समाजासाठी आवश्यक आहे. जोती-सावित्री होत्या म्हणून आजच्या...

डाव्यांच्या वैफल्याचा एल्गार…

ल. त्र्यं. जोशी आता जर आपण हालचाल केली नाही तर काही खरे नाही या निष्कर्षाप्रत कॉंग्रेस व डावे आले. त्यातच त्यांना नागरिकता कायद्यासंबंधी भ्रम...

महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सुलेमानीच्या हत्येनंतर इराणमध्ये राष्ट्रपतींपासून सेनाध्यक्षांपर्यंत सर्वांनी अमेरिकेला कठोर उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. आपणावर काहीही किटाळ येऊ नये या...

खाण व्यवसाय खरेच पुन्हा सुरू होईल?

शंभू भाऊ बांदेकर लवकरच गोव्यातील खाण प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाचा दिलासा मिळणारा निवाडा ऐकायला मिळाला तर आनंदच, नपेक्षा मुख्यमंत्री कुठली जादूची कांडी फिरवतात याकडे सर्वांचे...

कठोर कायद्याची गरज

ऍड. प्रदीप उमप गेल्या दशकभरात इंटरनेटवरचे अवलंबित्व प्रचंड वाढले आहे. पण वापराबरोबरीने इंटरनेटचा गैरवापरही वाढला आहे. त्यातूनच गुन्हेगारीही बळावली आहे. आज हँकिंग हा परवलीचा...

न्यायप्रक्रिया अधिक गतिमान हवी

देवेश कु. कडकडे (डिचोली) स्त्री विषयी विघातक संदेश देणार्‍या गोष्टींवर बंदी घालण्याचा विचार जोपर्यंत समाजात तळागाळातून रुजणार नाही, तोपर्यंत कितीही आटापिटा केला केला तरीही अखेर...

नागरिकता हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी

ल. त्र्यं. जोशी पोलिसी बळाच्या वापरालाही मर्यादा आहेत व त्या पाळायलाच हव्यात. शेवटी ज्या लोकांच्या बळावर ही मंडळी उड्या मारू इच्छिते, त्या लोकांना जागृत...
- Advertisement -

MOST READ