माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग किती शास्त्रोक्त...
ज. अ. रेडकर(सांताक्रूझ)
‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान इथे पगारातून मी हप्ते भरू शकेन. इतर...
पौर्णिमा केरकर
ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून झोपी जायचो. पण तीन दशकांपूर्वी. आत्ता तर...
प्राजक्ता प्र. गावकरनगरगाव-वाळपई
सर्व कामात काका पुढेच, मग ते काम गावातले असू दे किंवा घरातले! सदा हसतमुख. उदास असे ते क्वचितच असतात. माझ्या मनात नेहमी...
ज.अ.रेडकर(सांताक्रुझ)महाभारतातील कथा या केवळ विरंगुळा आणि मनोरंजनासाठी रचलेल्या नाहीत, तर थोर ऋषीमुनींच्या सततच्या अध्ययनातून, निरीक्षणातून, अनुभवातून आणि तर्कसंगत विचारातून निर्माण झाल्या आहेत, म्हणूनच आजही...
गौरी भालचंद्र
आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही किंवा आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही की अगदी सहज राग येतो… अनेकदा कारण नसतानाही आपण रागाच्या भरात...
डॉ. सीताकांत घाणेकर
‘‘फक्त व्याधिमुक्त होणे म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक- मानसिक- सामाजिक- आध्यात्मिक स्तरांवर संपूर्णपणे स्वस्थ असणे म्हणजे आरोग्य.’’आपण योगसाधनेचे ध्येय जर आचरणात आणले...