30.3 C
Panjim

Covering Goa since 1970

Tuesday, April 16, 2024

कुटुंब

spot_img

MOST READ

वृक्ष संवर्धन ः गरज काळाची!

माधुरी रं. शे. उसगावकर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......

माझा गुरु माझी आई

- अनुराधा गानू प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...

जीवन सुंदर आहे!

- संगीता गावडे जीवन सुंदर आहे. अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...

OTHER STORIES IN THIS SECTION

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींचे वजन वाजवीपेक्षा...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला शाळा- कॉलेजमध्ये जाता येत नाही आणि...

शिक्षक नव्हे, दीपस्तंभ!

मीना समुद्र ज्ञानोपासक, संवेदनशील, करुणामय, उदार अंतःकरणाचे प्रेरणादायक, स्फूर्तिदायक शिक्षक ज्यांना लाभले ते सारे अत्यंत भाग्यवान. शिक्षक दीपस्तंभासारखे उभे राहिले की हे सारे आपोआप घडते....

परी या सम हा…

जनार्दन वेर्लेकर ३१ जुलै २०२१ रोजी जयंत पवारांनी व्हॉट्‌सऍपवरून मला आश्‍वस्त केलं ‘खूप आभार वेर्लेकर! बरं वाटलं’ माझ्या आवडत्या लेखकाशी मी माझ्या परीने हृदयसंवाद साधला...

आला आला ग कान्हा.. आ ऽ ऽ ला

डॉ. गीता काळेपर्वरी बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात विविध रूपात हा श्रीकृष्ण वसलेला आहे. म्हणूनच त्याचा जन्मोत्सव जन्माष्टमी, गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात भक्तिभावाने, श्रद्धेने साजरी केली जाते....

भरती-ओहोटी

गौरी भालचंद्र जगणं म्हणजे भरती-ओहोटीच्या लाटांमधून अचूक वेळ साधून त्या त्या घडीला वाळूचा किल्ला बांधणं.. वाळूत किल्ले बांधण्याचा छंद तर केवळ अनाकलनीय .. आयुष्याच्या प्रवासात...

ऋतुचक्र

प्राजक्ता गावकर ती नवतरुणी झालेली वसुंधरा ग्रीष्माच्या कडक ज्वाळांनी भाजून निघालेली असताना आपल्या सख्या प्रियतमाला आर्तपणे साद घालून आपल्याला प्रेममयी मधुर रस पाजण्याचे आवाहन करते...

श्रावणोत्सव

दीपा जयंत मिरींगकर श्रावणातील नारळी पौर्णिमा म्हणजे बहीणभाऊ या नात्याचा उत्सव आणि वर्षातून एकदा केले जाणारे वरुण पूजन आणि चवीने खाणार्‍या लोकांसाठी तो असतो नारळाच्या...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES