माधुरी रं. शे. उसगावकर
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं......
- अनुराधा गानू
प्रत्येक माणसाला एक गुरु असतोच. गुरुशिवाय माणसाला ज्ञानप्राप्ती होत नाही. गुरु हा माणसाच्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. गुरुमध्ये आपण ब्रह्मा-विष्णू-महेश ही तिन्ही...
नारायण बर्वे
शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी मुकाबला थोडा वेळ अंतर्मुख होऊन, कुलदेवता, इष्ट...
॥ संस्कार रामायण ॥
प्रा. रमेश सप्रे
पुत्रजन्मानंतर अयोध्यावासीयांना आकाशाएवढा आनंद होतो. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला' हे त्या काळात जणू अयोध्यागीत बनले होते. हा...
शरत्चंद्र देशप्रभू
आता पाहिले तर सारे नीतिशास्त्राचे, नागरिकशास्त्राचे सिद्धांत पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. कदाचित हे जीवघेण्या स्पर्धेचे फळ असेल किंवा सापेक्ष बदलांचे फलित...
रामायणाचं अवतरण…
प्रा. रमेश सप्रे
दैवीशक्तीचा अवतार मानवाच्या उद्धारासाठी असतो. तसेच रामायणाचे अवतरण मानवजातीच्या उद्धरणासाठी आहे याचा अनुभव सर्वांना दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्रतेने येऊ लागलाय…
‘गंगावतरणा'चा प्रसंग अनेकांना...
रमेश सावईकर
‘बोले तैसा चाले' हा आवाज अंतःकरणातून येतो. त्याचा तो ‘आत्मस्वर' असतो. ही अवस्था प्राप्त झाली की सुख, समाधान, शांती आपोआप त्याच्याकडे चालत येते....
रमेश सावईकर
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्रीगुरुदेव दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा केला जातो. यंदा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी...
प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
शिल्प एक स्वप्न असते. आपल्या जीवनाचे आपण एक शिल्प रचतो. पण शिल्पाप्रमाणे जीवन पुढे जात नाही. आपण आपल्या स्वतःच्या वृत्ती नियंत्रित...
क्षणचित्रं… प्राणचित्रं…
प्रा. रमेश सप्रे
पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे त्या व्यक्तीसाठी किती सुखद असते! पण आजकाल साधी गोष्टही दुर्मीळ झालीय. कारण सारंच रिमोट कंट्रोल, व्हर्च्युअल,...
रमेश सावईकर
आपण विचारी बनून, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ‘स्वीकारात्मक' व्हायला हवे तरच आपण व जग शांत, सुखी व समाधानी बनेल! कालक्रमण चालूच राहणार. माणसं येतील,...